Category: वसई विरार

जनसेवा संकल्पित तिरंगा लहरायेंगे

देश देव मानुन समाजहितार्थ कार्य करणाऱ्या जनसेवा फाऊंडेशन च्या अंध, अपंग कलाकारांच्या संकल्पनेतून या देशविघातक काळात सध्या परिस्थितीत संपूर्ण भारत देश संकटाशी सामना करीत आहे. देश सिमेवर व देशात सुरू…

बविआ पुरस्कृत श्री कृष्ण जन्मोत्सव मंडळ तर्फे दहावी बारावी गुणवंत विद्यार्थीचा गुणगौरव त्यांच्या घरी जाऊन करणार!

बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ गेली सलग 12 वर्षे लोकनेते श्री.हितेंद्र ठाकूर, प्रथम महापौर श्री.राजीव पाटील,युवा आमदार श्री.क्षितीज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा आमदार दहीहंडी उत्सव मनवेलपाडा येथे शासनाचे…

मोर्चा काढायच्या आगोदर मागण्या मान्य ; ९आँगस्ट चा मोर्चा मागे!

व.वि.श.मनपा आयुक्त मा.गंगाधर डी. यांच्याकडून सकारात्मक प्रतीसाद एकूण दहा मागण्या पैकी नऊ मागण्या मान्य! वसई (प्रतिनिधी) वसई विरार महानगरपालिका विरोधात भारताचा माक्सवादी लेनिनवादी पक्ष (लाल बावटा)येत्या ९आँगस्ट रोजी विविध मागण्यासाठी…

वसई विरार शहरात “कोरोना घेवून येवा, शहर आपलोच असा”

वसई:(अतुल साळवी)- कोरोनाच्या पार्श्वभुमी वर महाराष्ट्रा पासून ते थेट देशपातळीवर नागरिकांच्या स्थलांतरावर निर्बंध घालण्यात आले. एका शहरातून दुसर्‍या शहरात जाताना वैद्यकिय प्रमाणपत्र बंधनकारक आहे. तसेच दुसर्‍या शहरात अथवा गावात गेल्यास…

राम मंदिर भूमिपूजनाचा जल्लोष…

राम नामाने अवघी वसई दुमदुमली ! दिनांक ५ आॅगस्ट २०२० रोजी अयोध्येत ऐतिहासिक अशा श्री राम जन्मभूमी शिलान्यास निमित्ताने सायंकाळी पापडी येथील राम मंदिरात श्री राम पुजन व अभिषेक, आरती…

कोरोनाविरोधात बहुजन विकास आघाडीचं ‘मिशन सुपर ३०’

वसई (प्रतिनिधी)- कोरोनाच्या सावटातून संपूर्ण जग बाहेर येताना वसई-विरार महापालिका हद्दीतून कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी बहुजन विकास आघाडीने आता एक नवा कार्यक्रम आखला आहे. आता पक्षातर्फे ‘मिशन सुपर ३०’ या…

रुग्णमित्र राजेंद्र ढगे ह्यांचे कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी “कॉन्वालेसंट प्लाझ्मा दान”.

वसई (प्रतिनिधी) : रुग्णमित्र म्हणून अनेक वर्षे निस्वार्थीपणे कार्यरत असणारे श्री राजेंद्र ढगे आपल्या प्रसंगावधान तसेच तत्परतेच्या मदतकार्यासाठी प्रसिद्ध आहेत. आज प्लाझ्मादान करुन त्यांनी कोरोनाविरुद्ध लढ्यात अजून एक पाऊल पुढे…

बुडत्या वसईची कारणमीमांसा!:- संजय राणे

पुढील वर्षी दुनिया पाण्याखाली जाईल; पण वसई-विरार जाणार नाही, असा आमदार #हितेंद्र ठाकूर आणि #वसई-विरार पालिकेने छातीठोक केलेला दावा मंगळवार-बुधवारच्या पावसाने पुन्हा एकदा पाण्यात बुडवला. तब्बल १२ कोटी रुपये खर्च…

देवतलाव येथील उघडी बांधून काय साध्य केले ? समाज सेवक व भाजप जिल्हा सरचिटणीस संँमसन आलमेडा याचा पालिकेस सवाल ?

तीन महिन्यांपूर्वी मे महिन्यात लोकडाऊनच्या काळात घाईघाईत देवतलाव येथे दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबतो म्हणून पूर्ण उन्हाळा संपल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून उघाडीचे काम घाईघाईत घेण्यात आले त्यावेळी असलेले प्रभाग समिती आय चे…