आदिवासी एकजूट संघटने कडून सातत्याने मनपा पंचायत समीती तहसीलदारांना वारंवार निवेदन देउन मागण्या करून मोर्चे आदोंलन करून सांगत होते की पालघर जिल्हा हा आदिवासी म्हणून जरी घोषीत झाला असला तरी वसई विरार मनपा च्या हद्दीत आदिवास्यांचे क्रांन्तीकारकांचे स्मांरक पुतळे नाहीत म्हणजेच वसई विरार मधे काय आदिवासी नाहीत का ? असे प्रश्न अनेक वेळा आदिवासी एकजूट संघटने कडून मनपा पुढे ठेवण्यात आले होते परंतू मनपा दुर्लक्ष करत होती म्हणून आदिवासी एकजूट संघटनेनी दिनांक १६ सप्टेंबर रोजी शेकडो महीला कार्यकर्ते सह विरार जकात नाका येथे आदिवासी लोकनायक बिरसा मूंडा याचा बँनर लावुन जोरदार घोषणा बाजी करण्यात आली त्यावेळी एकजूट संघटने च्या अध्यक्ष कु.शेरू वाघ सचिव सौ. पुनम भूयाळ उपाध्याक्ष दिपा माळी यानी कार्यकर्यानां संबोधीत करताना सांगीतले की जर मनपा पुतळा अथवा स्मांरक बांधत नसेल तर संघटना स्वत:च्या खर्चाने गावा गावा तून निधी गोळा करून पुतळा बांधेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *