
सर्वप्रथम कोरोना हा महाभयंकर आजार रोखण्यासाठी आपण आपल्या जिवाची पर्वा न करता महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी लढत आहात. अशा महाराष्ट्र पोलीस , रुग्णालयातील डॉक्टर ,नर्स, सफाई कामगार व सर्व शासकीय यंत्रणा तसेच पत्रकार बंधू व भगिनी यांचे मी अपंग जनशक्ती संस्था वसई जिल्हा पालघर तसेच सर्व दिव्यांग बंधू व भगिनी यांच्यामार्फत आपले मनःपूर्वक आभार मानतो .
गेल्या वर्षांपासून कोरोना या आजाराची सातत्याने वाढ होत आहे व या वाढीमुळे कोरोना महाभयंकर आजाराचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण देशामध्ये लॉकडाउन करण्यात आले होते त्यामुळे अनेकांचे रोजगारही बंद पडले आहेत. दिवसेंदिवस कोरोना हा आजार वाढत असल्याकारणाने कोरोना रुग्णांना वसई तालुक्यात ऑक्सिजन आणि बेड तसेच इंज रेमडेसीवीर औषधांची कमतरता भासत आहे. यामुळे अनेक गरीब गोरगरिबांना हॉस्पिटल च्या पायऱ्या फिराव्या लागत आहे लॉकडाउनच्या काळात उद्योगधंदे तसेच व्यवसाय बंद पडल्या कारणाने कोरोना रुग्णांना प्रायव्हेट हॉस्पिटलचा खर्च झेपत नसल्याकारणाने त्यांना सरकारी हॉस्पिटल मध्ये दाखल व्हावे लागते. परंतु सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन व बेडची तसेच इंज रेमडेसीवीर औषधांची संख्या कमी असल्या कारणाने काही रुग्ण दगावत आहेत. तालुक्यासाठी लवकरात लवकर ऑक्सिजनची व बेडची तसेच इंज रेमडेसीवीर औषधांची संख्या जास्तीत जास्त प्रमाणात वाढविण्यात यावी.अशी मागणी अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा दिव्यांग समिती सदस्य देविदास जयवंत केंगार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री , जिल्हाधिकारी तसेच वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांना आपले सरकार पोर्टल वर तसेच ई-मेल द्वारे मागणी केली आहे.
आणि इंज रेमडेसीवीर औषधांची संख्या वाढविणे: देविदास जयवंत केंगार
सर्वप्रथम कोरोना हा महाभयंकर आजार रोखण्यासाठी आपण आपल्या जिवाची पर्वा न करता महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी लढत आहात. अशा महाराष्ट्र पोलीस , रुग्णालयातील डॉक्टर ,नर्स, सफाई कामगार व सर्व शासकीय यंत्रणा तसेच पत्रकार बंधू व भगिनी यांचे मी अपंग जनशक्ती संस्था वसई जिल्हा पालघर तसेच सर्व दिव्यांग बंधू व भगिनी यांच्यामार्फत आपले मनःपूर्वक आभार मानतो .
गेल्या वर्षांपासून कोरोना या आजाराची सातत्याने वाढ होत आहे व या वाढीमुळे कोरोना महाभयंकर आजाराचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण देशामध्ये लॉकडाउन करण्यात आले होते त्यामुळे अनेकांचे रोजगारही बंद पडले आहेत. दिवसेंदिवस कोरोना हा आजार वाढत असल्याकारणाने कोरोना रुग्णांना वसई तालुक्यात ऑक्सिजन आणि बेड तसेच इंज रेमडेसीवीर औषधांची कमतरता भासत आहे. यामुळे अनेक गरीब गोरगरिबांना हॉस्पिटल च्या पायऱ्या फिराव्या लागत आहे लॉकडाउनच्या काळात उद्योगधंदे तसेच व्यवसाय बंद पडल्या कारणाने कोरोना रुग्णांना प्रायव्हेट हॉस्पिटलचा खर्च झेपत नसल्याकारणाने त्यांना सरकारी हॉस्पिटल मध्ये दाखल व्हावे लागते. परंतु सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन व बेडची तसेच इंज रेमडेसीवीर औषधांची संख्या कमी असल्या कारणाने काही रुग्ण दगावत आहेत. तालुक्यासाठी लवकरात लवकर ऑक्सिजनची व बेडची तसेच इंज रेमडेसीवीर औषधांची संख्या जास्तीत जास्त प्रमाणात वाढविण्यात यावी.अशी मागणी अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा दिव्यांग समिती सदस्य देविदास जयवंत केंगार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री , जिल्हाधिकारी तसेच वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांना आपले सरकार पोर्टल वर तसेच ई-मेल द्वारे मागणी केली आहे.