ग्रामीण आणि शहरी भागात प्लास्टिक बंदी म्हणजे… बोलाची कढी आणि बोलाचाच भात…
पर्यावरणाच्या ऱहासात प्लास्टिकचा भर आहे. असे मानून राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला. या निर्णयाचे स्वागत झाले खरे पण त्याची प्रभावीपणे…
पर्यावरणाच्या ऱहासात प्लास्टिकचा भर आहे. असे मानून राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला. या निर्णयाचे स्वागत झाले खरे पण त्याची प्रभावीपणे…
नालासोपारामधील कारगीलनगर आणि विरारमधील सपारक बाग येथे सरकारी जमिनीवर अतिक्रमण बेकायदा उभ्या राहिलेल्या इमारती नियमित करण्यास राज्य सरकारने नकार दिला…
पालघर : शेतकऱ्याप्रमाणे मच्छिमार ही मत्स्य दुष्काळाच्या खाईत होरपळत असून त्यांनाही शेतकºयाप्रमाणे नुकसान भरपाई व कर्जपुरवठा देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाला…
पालघर – राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड करण्यात आली आहे. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी…
जव्हार : जव्हारच्या जिल्हाधिकारी कार्यलयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या विरोधात व अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी धडक मोर्चा काढण्यात आला आहे.…
विरार : (प्रतिनिधी) : विरारमधील उर्द्ु शाळेला भेडसावत असलेल्या समस्यांसंदर्भात मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांना विरार येथील उर्दु…
वसई : (प्रतिनिधी) : ठेकेदाराच्या निष्काळजी आणि उदासिन धोरणामुळे कामण येथील पिराच्या तलावाचे काम रखडले आहे. सन 2015 सालापासून पिराच्या…
प्रतिनिधी : दि. ५ जूलै २०१९ रोजी निर्मळ गावातील निर्मळ विदयालय निर्मळ या शाळेत गरजू गरीब विदयार्थी वर्गास वहया वाटप…
डॉ श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा.ता. अलिबाग जिल्हा. रायगड. अध्यक्ष. पद्मश्री आदरणीय . तीर्थरूप डॉ.श्री. दत्तात्रेय उर्फ आप्पासाहेब नारायण धर्माधिकारी.यांच्या…
पारोळ : वसईत खत टंचाई निर्माण झाली असून पडणाऱ्या पावसात भातरोपांची वाढ होण्यासाठी खताची मात्रा देणे आवश्यक असते. पण खताचा…