ग्रामीण आणि शहरी भागात प्लास्टिक बंदी म्हणजे… बोलाची कढी आणि बोलाचाच भात…
पर्यावरणाच्या ऱहासात प्लास्टिकचा भर आहे. असे मानून राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला. या निर्णयाचे स्वागत झाले खरे पण त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आजही नगरपंचायत असो की ग्रामपंचायत सांडपाण्याच्या…
