Month: July 2019

ग्रामीण आणि शहरी भागात प्लास्टिक बंदी म्हणजे… बोलाची कढी आणि बोलाचाच भात…

पर्यावरणाच्या ऱहासात प्लास्टिकचा भर आहे. असे मानून राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला. या निर्णयाचे स्वागत झाले खरे पण त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आजही नगरपंचायत असो की ग्रामपंचायत सांडपाण्याच्या…

वसई-विरारमधील बेकायदा बांधकामे नियमित करण्यास सरकारचा नकार न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठासमोर बुधवारी या प्रकरणी सुनावणी झाली.

नालासोपारामधील कारगीलनगर आणि विरारमधील सपारक बाग येथे सरकारी जमिनीवर अतिक्रमण बेकायदा उभ्या राहिलेल्या इमारती नियमित करण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. इमारती नियमित करण्यासाठी काही रहिवाशांनी केलेले अर्ज फेटाळण्यात आल्याची…

मत्स्य व्यवसायाला तातडीने कृषीचा दर्जा द्या, खासदार गावित यांची लोकसभेत मागणी.

पालघर : शेतकऱ्याप्रमाणे मच्छिमार ही मत्स्य दुष्काळाच्या खाईत होरपळत असून त्यांनाही शेतकºयाप्रमाणे नुकसान भरपाई व कर्जपुरवठा देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाला कृषी विभागाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी तारांकित प्रश्नाद्वारे पालघरचे…

रवींद्र चव्हाण पालघरचे नवे पालकमंत्री रवींद्र चव्हाण.

पालघर – राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड करण्यात आली आहे. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्याकडील जिल्ह्याचे पालकमंत्री पदही गेले होते. परिणामी पालघर…

मार्क्सवादाच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या विरोधात मोर्चा ?

जव्हार : जव्हारच्या जिल्हाधिकारी कार्यलयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या विरोधात व अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी धडक मोर्चा काढण्यात आला आहे. वनविभागाने वर्षानुवर्ष कसत असलेल्या वन प्लॉट धारकांवर शेती करण्यास मनाई…

महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष हाजी अरफात शेख यांची जि.प.उर्दु शाळेला भेट.

विरार : (प्रतिनिधी) : विरारमधील उर्द्ु शाळेला भेडसावत असलेल्या समस्यांसंदर्भात मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांना विरार येथील उर्दु शाळेकडून वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता. अखेर महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे…

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे कामण-पिराच्या तलावाचे काम रखडले येत्या 8 दिवसात काम सुरू करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अन्यथा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन ! नगरसेविका प्रिती दिनेश म्हात्रे यांचा इशारा ?

वसई : (प्रतिनिधी) : ठेकेदाराच्या निष्काळजी आणि उदासिन धोरणामुळे कामण येथील पिराच्या तलावाचे काम रखडले आहे. सन 2015 सालापासून पिराच्या तलावाचे काम रखडले असल्याने स्थानिक नगरसेवीका प्रिती दिनेश म्हात्रे यांनी…

निर्मळ विदयालय निर्मळ शाळेत गरजू विद्यार्थ्यांना वहया वाटप

प्रतिनिधी : दि. ५ जूलै २०१९ रोजी निर्मळ गावातील निर्मळ विदयालय निर्मळ या शाळेत गरजू गरीब विदयार्थी वर्गास वहया वाटप करण्यात आल्या. बहुजन विकास आघाडी चे युवा कार्यकर्ते श्री. परेश…

केळवे ग्रामपंचायत व डाॅ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने केळवे बीच परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

डॉ श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा.ता. अलिबाग जिल्हा. रायगड. अध्यक्ष. पद्मश्री आदरणीय . तीर्थरूप डॉ.श्री. दत्तात्रेय उर्फ आप्पासाहेब नारायण धर्माधिकारी.यांच्या मार्गदर्श नाने व आदरणीय तीर्थरूप श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या…

वसईत खताची टंचाई शेतकरी त्रस्त, कृषी खाते सुस्त ?

पारोळ : वसईत खत टंचाई निर्माण झाली असून पडणाऱ्या पावसात भातरोपांची वाढ होण्यासाठी खताची मात्रा देणे आवश्यक असते. पण खताचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून खत लवकर…