Month: July 2019

किनारपट्टीला उधाणाचा तडाखा, संसार गेले वाहून

पालघर : जिल्ह्यातील किनारपट्टीवर ५.८३ मिटर्सच्या लाटा निर्माण होणार असल्याच्या हवामान खात्याच्या इशार्यानंतर किनाऱ्यावरील घरांना निर्माण झालेला धोका वारा आणि पावसाने काहीकाळ उघडीप दिल्याने तूर्तास टळला असे वाटत असतांना गुरूवारी…

वेलंकनी यात्रा स्पेशल रेल्वे गाड्या लवकरच. वसईतील भाविकांना मोठा दिलासा

पारोळ : तामिळनाडूतील नागपट्टीणम येथे वेलंकनी मातेच्या २९ आॅगस्ट ते ९ सप्टेंबर या दरम्यान होणाऱ्या उत्सवाला जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची लवकरच घोषणा केली जाणार असल्याने या यात्रेसाठी जाणाºया हजारो भाविकांना दिलासा…

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातून बचावले होते, पण काळाने गाठले…..

वसई : २६/११ च्या मुंबई हल्ल्यात दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या भीषण हल्ल्यातून नशिबाने वाचलेले पास्टर डॉ. थॉमस उलेदर आणि त्यांची दोन मुले भीषण अपघाताचे बुधवारी बळी ठरले.वसई…

विरार राणी तलाव येथे विहीर साफसफाई करून त्यावर लोखंडी जाळी आवरण बसविले :- मारुती पेडामकर

विरार (पूर्व) स्टेशन येथील बाजारवार्ड च्या बाजूच्या परिसरात वास्तव्यास असणारे व सामान्य नागरिकाच्या मदतीला धावून जाणारे आमचे मित्र झहीर शेख (समाजसेवक) यांच्या माहितीनुसार तसेच तेथील राहिवाश्यांच्या तक्रारी नुसार प्रहार जनशक्ती…

उत्पन्नाच्या दाखल्याची डिजिटलमुळे रखडपट्टी ?

मोखाडा : शासनाचे धोरण कितीही चांगले असले तरी स्थानिक प्रशासनची इच्छाशक्ती नसेल तर त्या धोरणाचा कसा फज्जा उडतो, याचा प्रत्यय मोखाडावासीय उत्पन्नाच्या दाखल्याबाबत घेत आहेत.सरकारकडून डिजिटल इंडियाचा मोठा गाजावाजा केला…

नालासोपारा तील जनता नाराज ! महानगरपालिका कधी जागी होणार ?

नालासोपारा : नालासोपारा पश्चिमेकडील छेडा नगर परिसरात बुधवारी दुपारपर्यंत गुडघ्यापर्यंत पावसाचे पाणी साचलेले असून महानगरपालिकेचा कोणताही अधिकारी अथवा स्थानिक नगरसेवक फिरकला देखील नाही. यामुळे स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.या पावसाच्या…

विरारच्या पापडखिंड धरणावर हुल्लडबाजी !

वसई : विरार शहराला लागून ग्रामीण भागातील पापडखिंड धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. पावसाळ्यात येथे तरुणांच्या हुल्लडबाजीला उत येऊ लागला आहे. शनिवार, रविवार किंवा अन्य सुट्टीच्या दिवशी काही…

नालासोपारा, वसई, विरार तुंबण्याला महानगरपालिका जबाबदार=खा.राजेंद्र गावित

पालघर – जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई, विरार, नालासोपारा या भगात सर्वत्र पाणी तुंबले व जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासाठी वसई -विरार महानगरपालिकेचे सत्ताधारी बहुजन विकास आघाडी जबाबदार असल्याची टीका,…

सलग पाचव्या दिवशी सुरू असलेल्या पावसामुळे बोईसर परिसरात जनजीवन विस्कळीत

बोईसर, वार्ताहर दि.02 बोईसर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागा बरोबरच शहराचे जनजीवन विस्कळीत झाले असुन पाचव्या दिवशी देखील पावसाचा जोर कायम राहिला. मंगळवारी सकाळी पाऊस थोडावेळ थांबल्याने नागरीकांना…

टकमक गड महाश्रमदान मोहीम विक्रमी प्रतिसादात संपन्न : जिल्हा पालघर

दिनांक ३० जून २०१९ रविवार जेष्ठ कृ १२ रोजी किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत आयोजित पालघर जिल्ह्यातील सकवार गावातील टकमक गडाच्या महाश्रमदान मोहीम विक्रमी प्रतिसादात संपन्न झाली. टकमक गडाची दमछाक…