Month: August 2019

चर्चगेट स्टेशनवरील हगणं-मुतणं महाग करणार्यांनीच असा हटवला दरफलक ?

ब्रिटिशांच्या राज्यात ब्रिटिशांनी मिठाला कर लावला म्हणून अक्खा देश ब्रिटिशांच्या विरोधात एकवटला आणि ब्रिटिशांना देश सोडून जाण्यास भाग पाडले. ब्रिटिशांच्या तथाकथित गुलामिच्या जोखडातून म्हणे भारतीयांनी स्वतःला स्वतंत्र केले. परंतू स्वतंत्र…

राणेभाट गाव परिवारात उत्साहाने ध्वजवंदन कार्यक्रम साजरा

राणेभाट गावपरीवारात भारताचा 72 वा स्वतंत्रदिनचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . बाल गोपाल, तरुणांचा तसेच ग्रामस्थांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वसईतील साहित्यिक व कवीवर्य श्री.…

आता आंदोलन रस्त्यावर उतरून जनतेमधे घेऊन जाणार – मिलिंद खानोलकर

32 दिवसापासुन एडवोकेट अशोक वर्मा,एडवोकेट अनिल चव्हाण,पत्रकार किसनदेव गुप्ता व अनेक कायदाप्रेमी नागरिक हे वसई सनसिटी मधील सर्वधर्मीय दफनभूमिच्या निर्माणकार्यात झालेल्या सुमारे 11 कोटी रुपयांच्या जनतेच्या पैशांचा अपव्यय कारणाऱ्यांवर गुन्हे…

आगाशी आंबेडकर नगर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न।

प्रतिनिधी : गुरूवार दि. १५ आँगस्ट २०१९ रोजी स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून युवा विकास आघाडी (आगाशी) व जयभिम मित्र मंडळ (आंबेडकर नगर, आगाशी) यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन…

मी वसईकर अभियानचे रक्त क्रांती अभियान…..

आज १५ऑगस्ट २०१९ रोजी स्वातंत्र दिनी मी वसईकर अभियानाच्या वतीनं रक्त क्रांती अभियान वसईत राबविण्यात आलं.वसई डी वाय एस पी ऑफिसच्या प्राणांगणात राष्ट्रध्वजाला सलामी देऊन व राष्ट्र गीत गाऊन करण्याचं…

केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती घोषित करून महाराष्ट्र राज्याला आर्थिक मदत द्यावी “अभी नही तो कभी नही” :- शमशुद्दीन खान

कोल्हापूर, सातारा, व सांगली या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली असल्याने केंद्र शासनाने राष्ट्रीय आपत्ती घोषित करून पुर स्थितीतील सर्व नागरिकांसाठी जेवण पाणी वैद्यकिय सुविधा, शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ , पुरात…

सारंग मित्र मंडळ आणि अपंग जनशक्ती तर्फे शाळेतील 40 लहान मुलांना पाटी पेन्सिल वाटप!

मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सारंग मित्र मंडळ आणि अपंग जनशक्ती संस्था यांच्या वतीने वसई पूर्व येथील तारकेनगर या गावातील बालवाडीत मधील 40 लहान मुलांना पाटी व पेन्सिल देण्यात आल्या.तसेच…

वसईत शिक्षण विभागाचा अंदाधुंदी कारभार ?

अनधिकृत शाळांवर फौजदारी ऐवजी जुजबी स्वरूपाची कारवाई?:- शमसुद्दीन खान वसई(प्रतिनिधी)-वसई तालुक्यातील अनधिकृत शाळांविरोधात शिक्षण विभागाने गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.पण सदर कारवाई जुजबी स्वरूपाची असल्याचे समोर येत आहे.…

दहीकाला उत्सवाचे बक्षीस देणार पूरग्रस्तांना! नालासोपारा-निळेगाव येथील गावदेवी गोविंदा पथकाचा संकल्प…

प्रतिनिधी विरार, दि. 12 – या वर्षी झालेल्या मुसळधार वृष्टीत कोल्हापूर, सांगलीसह कोकण परिसर उद्ध्वस्त झाला आहे. या ठिकाणी आलेल्या महापुरात अनेक संसार उघड्यावर आले आहेत. शेतीचेही नुकसान झाले आहे.…

जिल्हयात उदभवलेल्या पुरपरिस्थीतीचे पंचनामे 15 ऑगस्ट पुर्वी करावे!

पालघर : जिल्हयात उदभवलेल्या पुरपरिस्थीतीचे पंचनामे 15 ऑगस्ट पुर्वी करावे , पुरपरिस्थीती निर्माण झालेल्या भागात औषधांचा तसेच जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा कमी पडू देवू नका असेही त्यांनी सांगीतले. नदी व खाडी…