Month: August 2019

बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळाची पूरग्रस्त नागरिकांना एक लाखाची मदत

प्रतिनिधी विरार : या वर्षी झालेल्या मुसळधार वृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक भाग पुरात वेढले गेले. या पुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. हे संसार उभे करण्यासाठी; त्यांना मदतीचा हात देण्यासाठी विरार…

काॅटनकिंग तर्फे जनसहयोगाचे आवाहन

आस्मानी संकट महाराष्ट्रतल्या काही जिल्ह्यात कोसळले. त्यासाठी संवेदनशील जनतेला काहीतरी मदत स्वत: तर्फे गरजु पर्यंत पोहचवण्याची ईच्छा आहे पण मार्ग नाही अशी परिस्थिती आहे.*कोल्हापूर_सांगली_चिपळूण व सातारा जिल्ह्यातील* पाणी जसे ओसरु…

चला मदतीचा हात, देवूया खंबीर साथ :- शमशुद्दीन खान

सध्या महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असून कोल्हापूर, सांगली आणि सातरा येथे भयानक पूरस्थिती उद्भवली आहे. या पूरस्थितीमूळे तिथल्या स्थानिक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं असून त्यांना सलग चार दिवस काही खायला…

जाहिरातबाजी करण्यापेक्षा प्रमाणिकपणे पुरस्थितीतील नागरिकांना मदत करा :- शमशुद्दीन खान

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला मागच्या काही दिवसांपासून पुराने वेढा घातला आहे. एनडीआरएफचे जवान दोन्ही जिल्ह्यातील पुरग्रस्तांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. शासन-प्रशासनही आपल्या स्तरावर मदतीचे कार्य करत आहे.…

सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी अनूभवी कायदेतज्ञांद्वारे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दिनांक.१०/०८/२०१९ रोजी

पालघरःसोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अनूभवी विधीतज्ञांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात उपयोगी ठरणाऱ्या गोष्टी अनूभवी विधीतज्ञांच्या तोंडून ऐकता याव्यात,अनूभवी विधीतज्ञांचे रोजच्या जीवनात येणारे “रिअल…

गुन्ह्यावर प्रभावी प्रतिबंध करण्याकरिता पोलीस आयुक्तालय सुरु करा :- शमशुद्दीन खान

मिरा-भायन्दर, वसई, तालुका व पालघर तालुका या क्षेत्रामध्ये नागरी वसाहती, गृह संकुले, सोसायट्या यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यापरिसरात लहान मोठ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात असून कंपन्यायांमध्ये एकत्रित काम करणारे कामगार,राजकीय…

ग्रामीण भागातील मोबाईल सेवा नॉट रिचेबल माजी खासदार बळीराम जाधव यांनी घेतली तहसिलदारांची भेट…

वसई : (प्रतिनिधी) : यंदाच्या अतिवृष्टीत वसई पूर्वेतील ग्रामीण भाग पुराखाली गेला आहे. सध्या येथील जनजीवन पुर्वपदावर येत असले तरी पुराच्या पाण्यामुळे मोबाईल टॉवरचे नुकसान झाल्याने ग्रामीण भागातील मोबाईल सेवा…

ही जनतेची सरकार नसून नालायक लोकांची सरकार आहे :- शमशुद्दीन खान

राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री जयकुमार रावल यांनी पुरस्थिती असलेल्या क्षेत्रातील नागरिकांची चेष्ठा करणारे असे शासन निर्णय पारित केले आहे सदरच्या शासन परिपत्रकात असे नमूद आहे की, दोन…

मानवधिकारच्या दोन सदस्यांना रंगेहाथ अटक ?

नालासोपारा: विरार परिसरातील पुस्तक विक्रेत्याकडून खंडणी घेणाऱ्या मानवाधिकार संघटनेच्या दोन सदस्यांना 15 हजार रुपये रोख रक्कम घेताना पोलिसांनी दोघांना अटक केली असून फरार सदस्यांचा शोध घेत तपास करत आहे. विरार…

विरार शासकीय ग्रामीण रूग्णालय येथे दिव्यांगाना ऑनलाईन….

दिव्यांगाना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन मेडिकल प्रमाणपत्र सक्तीचे केले असल्यामुळे तसेच ते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिव्यांगाना विरार शासकीय ग्रामीण रुग्णालयात तारेवरची मोठी कसरत करून हेळसांड होत आहे.तसेच प्रमाणपत्रासाठी सकाळी…