Month: August 2019

बहुजन महा पार्टीने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वसई तालुक्यातील 150 अनधिक्रूत शाळा चालकांवर होणार गुन्हा दाखल ?

वसई-विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून वसईत बेकायदा अनधिक्रूत बांधकाम मोठ्या प्रमाणात झालेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना लुबाडून त्यांना फसवण्याचे काम येथे…

भारतातील स्त्रिया सुरक्षित आहेत का ?

भारत पुरुषसत्ताक देश असला तरी हिंदुस्थानाने इथल्या स्त्रियांना “मनुस्मृती” प्रमाणे अतिशय घृणास्पद वागणूक दिली आहे,पूर्वीपासून बालविवाह,केशवपन,सती प्रथा,कावळा शिवला,बुरखा,देवदासी अशा हिडीस…

अनधिकृत शाळांवर अखेर गुन्हे दाखल करण्यास सुरूवात वसईतील 18 शाळांवर गुन्हे दाखल; संपूर्ण वसईत 150 अवैध शाळा ?

वसई : (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासन स्थापन झाल्यापासून बेकायदा बांधकामांची जंत्री मोठ्या प्रमाणात वाजली आहे. सर्वसामान्य नागरिकांना लुबाडून…

प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी एक पाऊल समाजसेवेकडे

वैतरणा रेल्वे स्थानकात प्रवाशांना प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचण्यासाठी असलेला एकमेव मार्ग म्हणजे सबवे . परंतु त्याच सबवेमध्ये मागील ३ दिवसंपासून मोठ्याप्रमाणात…

गोखीवरे येथे उडीपी कृष्णा वेज रेस्टाँरेन्ट व गँन्ड रेसिडेन्सी हाँटेल लाँजिगच्या वाढीव बांधकामावर कारवाईस पालिकेची चालढकल ?

संरक्षण देणाऱ्या भ्रष्ट ठेका अभियंता युवराज पाटील या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी वसई(प्रतिनिधी)-वसई विरार पालिकेच्या प्रभाग समिती जी अंतर्गत येणाऱ्या गोखीवरे…

कलम 370 जाणे का गरजेचे होते ? – डॉ. शैलेंद्र देवळाणकर (परराष्ट्र धोरण विश्लेषक)

आज राज्यसभेमध्ये जम्मू आणि काश्मीरबाबत काही ऐतिहासिक घोषणा करण्यात आल्या. त्यानुसार कलम 370 आणि कलम 35 अ ही दोन कलमे…

खासदार राजेंद्र गावित यांना उच्च न्यायालयाची नोटीस ? निवडणूकीतील शपथपत्रात थकबाकीची माहिती दडवली …

वसई (वार्ताहर) : लोकसभा निवडणूकीतील शपथपत्रात महत्वपुर्ण बाबी उघड न केल्यामुळे खासदार राजेंद्र गावित यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.…

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जमीनमालकांच्या तक्रारी ऐकणार :- मिलिंद खानोलकर (मी वसईकर अभियान)

तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख वसई ह्यांची वर्तणूक, त्यांचे कार्यालयीन निर्णय तसेच त्यांचे कार्यालयीन कर्मचारी यांच्या कामकाजा बाबत शेतकरी व जमीन…

जनतेचे रु.11कोटी अपव्यय प्रकरणी आंदोलनकर्त्यांवर अन्यायकारक गुन्हे नोंदले म्हणून भरपावसात माणिकपूर पोलीस ठाण्यासमोर पाऊसात दिवसभर उभ्याने धरणे आंदोलन !

आंदोलनात वापरलेली पालखी आणि गणपतीची प्रतिमा पोलिसांच्या स्वाधीन… शिवसेना आणि काँग्रेस गेली कुठे? जनतेला प्रश्न ! वसई, दि.2(वार्ताहर ) वसई…

शासकीय अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक ?

मोखाडा : प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी रहाणे बंधनकारक आहे. परंतु आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातील किती कर्मचारी कामाच्या ठिकाणी राहतात, हा…