Month: September 2019

महापालिकेच्या हलगर्जीपणा मुळे बारा वर्षीय मुलाचा मृत्यु ?

वसई विरार महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे वसईत तलावात गणपती विसर्जनासाठी ठेवलेल्या तारपामुळे एका बारा वर्षीय मुलाचा पाण्यात बूडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे.कृणाल मनोज गुप्ता असे या दुदैवी मुलाचे…

” पितृपक्ष की राजकीय वारे “

” पितृपक्ष की राजकीय वारे “ मध्यरात्री एक वाजता उदयन राजेंनी खासदारकीचा राजीनामा दिला . होणार दिल्लीत अमित शहांच्या निवास स्थानी पक्ष प्रवेश जाहीर केला . पक्ष प्रवेशावेळी राजे सोबत…

सुपरकॉप प्रदीप शर्मा शिवसेनेत ! नालासोपारात बिग फाईट उद्धव यांनी दिले संकेत…

मुंबई (प्रतिनिधी)अनेक चांगली लोकं शिवसेनेत येतायत. नालासोपारा साठि आमच्या कडे चांगला उमेदवार आहे. ते नवीन काही घडवू पाहत आहेत. त्यांना शुभेच्छा देतो, अशा शब्दांत सुपरकॉप प्रदीप शर्मा यांचे शुक्रवारी मातोश्री…

दलित पँथर जव्हार,मोखाडा तालुका कमिटीची फेर निवड व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या !

प्रतिनिधी : दलित पँथरचे जव्हार मोखाडा या तालुक्यांमध्ये मोठ्याप्रमाणात विस्तार व प्रभावात वाढ होत असून,परिणामी अनेक कार्यकर्ते पँथर मध्ये जाहीर प्रवेश करीत आहेत. त्या अनुषंगाने दलित पँथर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष…

” विधानसभा बाजार “

” विधानसभा बाजार “ भरला विधानसभा निवडणुक नावाचा नवा बाजार . भगव्यासह कमळाबाई नावाचा पसरला साथीचा आजार . कावळ्यांनी झाडांची अदला बदली केली . सापा सारखी कावळ्यांनी जणु कात टाकली…

युवाशक्ती फौंडेशन तर्फे नालासोपारा मध्ये संदल मिरवणूक संपन्न !

मजहब्ब नही सिखाता आपसमें बैर रखनावो खुदा भी है, भगवान एक रुप अनेक नालासोपारा पूर्व रहमत नगर युवाशक्ति फाउंडेशन च्या वतिने संदल इशाक शा बाबा शांति पूर्वक सम्पन्न झाले. यात…

विधानसभा निवडणुकीवर वसईकर जनता बहिष्कार घालण्याचा मनःस्थितीत ?

वसईकरांचे प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत.अनेक आश्वासन राजकीय पक्षांकडून मिळून सुद्धा एसटी, गावे वगळणे, पिण्याचे पाणी चे प्रश्न जसेच्या तसे आहेत, त्यातच वसई पोलिसांनी , जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या श्री…

राजोडी येथे आरोग्य माता वेलंकनी यांचा सण उत्साहात साजरा…

प्रतिनिधी : दि. ८ सप्टेंबर २०१९ रोजी कळब-राजोडी येथील आरोग्य माता वेलंकनी यांचा सन दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा अती उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम हा राजोडी दर्या किनारा…

पालघर एसपी चले जावं आंदोलन अधिक तीव्र करणार ?

महापालिकेने बांधलेली सर्वधर्मीय स्मशान भूमी तोडल्याने जनतेच्या सुमारे११ कोटी रुपयांचा चुराडा झाला.ते जनतेचे कररूपी पैसे परत यावेत म्हणून मी वसईकर अभियानाच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने गेली ५० दिवसांपासून सुरू आहेत.पण…

वसई-विरार बुडाले, मी नाही पाहिले! निरी, आयआयटी अहवालाची अंमलबजावणीच बोगस?

वसई-विरार महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे टोलेजंगी इमारतींचे रान असलेले शहर वारंवार पाण्याखाली जात आहे. या पूरपरिस्थितीत नागरिक व व्यापारी सातत्याने बळी जात आहेत. गेले दोन दिवस पावसामुळे चौथ्यांदा वसईचे जनव्यवहार…