महापालिकेच्या हलगर्जीपणा मुळे बारा वर्षीय मुलाचा मृत्यु ?
वसई विरार महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे वसईत तलावात गणपती विसर्जनासाठी ठेवलेल्या तारपामुळे एका बारा वर्षीय मुलाचा पाण्यात बूडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे.कृणाल मनोज गुप्ता असे या दुदैवी मुलाचे…
