Month: November 2019

झारखंड राज्याच्या निवडणुकीच्या रिंगणात बहुजन महापार्टी तर्फे उमेदवारीची यादी जाहीर।

बहुजन महा पार्टीची झारखंड येथील राजधानी रांची या ठिकाणी झारखंड राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात एक विशेष बैठक आयोजित करून झारखंडच्या विधानसभा…

पाल एकता मंच महाराष्ट्र तर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

प्रतिनिधी : मीरा रोड येथील मेथानी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पाल एकता मंच महाराष्ट्र यांच्या तर्फे आयोजन करण्यात आले होते. सदर…

भुईगाव येथील सरकारी पाणथळ जागेवरील अनधिकृत अतिक्रमणावरील कारवाईसाठी “पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरार” तर्फे 2 डिसेंबर 2019 पासून “आमरण उपोषण” ?

  महाराष्ट्रातील पाणथळ जमीन व तिवरांचे संवर्धन करण्यासाठी “वनशक्ती” संस्थेने “मा. मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ८७/२०१३” दाखल केलेली आहे.…

प्रचार प्रसार महत्वाचा नाही, जनतेची काम महत्वाची – खा.राजेंद्र गावित

  वसई (प्रतिनिधी) – वसई विरार महानगरक्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी, अवेळी पडलेल्या पावसामुळे ग्रामस्थांचे, मच्छीमारांचे आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि…

ग्रामीण भागातील समाजासाठी मी नेहमीच प्रयत्नशील – खा.राजेंद्र गावित

  दि.०८ नोव्हेंबर २०१९वसई (प्रतिनिधी) – शिवसेनेच्या उपतालुका संघटक देवयानी मेहेर, विभागप्रमुख प्रथमेश बावकर, विभागसंघटक क्लेरा कोतवाल, उपविभागप्रमुख देवेंद्र वैती,…

यंदाच्या अतिवृष्टीत वसईतील शेतकरी, मच्छीमारांना नुकसानाची झळ जिल्हातील सागरी किनारपट्टीलाही फटका; माजी खासदार बळीराम जाधव यांचे जिल्हाधिकार्‍यांना साकडे तात्काळ नुकसान भरपाई देण्याची केली मागणी ?

वसई : (प्रतिनिधी) : यंदा झालेल्या अतिवृष्टीत वसई तालुक्यातील शेतकर्‍यांचे आणि मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या…

आमदार क्षितीज ठाकूर यांनी निवेदन देऊनही नालासोपार्‍यात वारांगणांचा उच्छाद तसाच पोलीस प्रशासन कारवाई करण्यात ढिम्म ?

वसई : (प्रतिनिधी) : परप्रांतीयांच्या वाढत्या वस्त्या, बकाल झोपड्या, राहणीमानाचा खालावलेला दर्जा, आरोग्य, पाण्याच्या नावाने ढासळलेल्या सुविधा अशा नालासोपार्‍यात आता…

दलित पँथरचे नुकसान भरपाई बाबत निवेदन निपक्ष पंचनामे करून जलदगतीने नुकसान भरपाईची मागणी ?

प्रतिनिधी : राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतात उभे असलेले भातपिक तसेच…

वसई विरार मधील अनधिकृत बांधकामाविरोधात मनसे पुन्हा आक्रमक ?

  वसई(प्रतिनिधी)-वसई विरार मधील अनधिकृत बांधकामाविरोधात मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे.मनसेचे पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील यांनी पुन्हा पालिका क्षेत्रातील…