समाजाला उत्सवी रंजनवादी नव्हे, तर वास्तवतेच्या अंजनवादी प्रबोधनाची आज गरज !
वसई, दि. 29(वार्ताहर) :माणसे आज केवळ वयाने वाढताहेत मात्र विकसित झालेली दिसत नाहीत. अतिसुखाचे दारिद्र्य सर्वत्र फोपवल्याने समाधानाने जगण्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. संघर्ष करण्याची उर्मी आणि वृत्ती संपवली…
