Month: April 2020

विरार येथे रक्तदानासाठी महेश माळकर व गिरिश दिवाणजी यांचा पुढाकार

रक्तदानाच्या आवाहनाला गोकुळधाम संकुलातील रहिवाशांचा उत्फुर्त प्रतिसाद देशावर “कोरोना वायरसचे” संकट उभे असताना केंद्र व राज्य शासन त्याला मात देण्यासाठी…

कोरोनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मगरगठ्ठ प्रशासन व्यवस्था आणि संधीसाधू लोकप्रतिनिधी;यांचा मानवतेला काळिमा फासणारा खरा चेहरा समोर येतोय ?

प्रशासनातील काही अधिकारी या गंभीर परिस्थितीमध्ये माणुसकीला विसरलेले आहेत… रेशनिंग दुकानदारांकडुन लोकांना त्यांच्या हक्काचे पुर्ण धान्य मिळत नाही.. रास्तभाव दुकानदार…

रेशन दुकानांचे ठेकेदार मस्तावले आहेत?कुणाच्या आशीर्वादाने ? :- मिलिंद खानोलकर

रेशन दुकान कुणाच्या आधिपत्याखाली आहेत.शासनाच्या म्हणजे तालुक्याच्या तहसीलदारांच्या की, रेशन ठेकेदाराच्या? तापलेल्या रेशन विषयाच्या संदर्भात अा.खासदारांनी तालुक्याच्या तहसीलदारांची भेट घेतली.तरी…

वसई विरार पालिकेचा अजब कारभार; गरोदर महिलांनाही आपत्कालीन सेवेत जुंपले ?

वसई, प्रतिनधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासन एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत असताना मनपातील काही कंत्राटी…

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास वसई विरार पालिका, जिल्हाधिकाऱ्यांना अपयश ?

केंद्राने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दिलेल्या मायक्रो व्यवस्थापन योजनेच्या तत्वांचा बोजवारा वसई-वसई विरार शहरातील करोनाबाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सोमवार…

समाज मन चे संपादक श्री. मनोहर किशोरीलाल गुप्ता यांनी आपल्या नातवंडांना सामाजिक बांधिलकीची शिकवण दिली !

(वसई दि. ६ एप्रिल २०२० )लोकडाऊनच्या कठिण काळात एकीकडे सारा देश लढत असताना दुसरीकडे मजूरवर्गाचे खास करून हातावर पोट असणार्‍या…

शबरातनिमित्त घरातूनच प्रार्थना करूया! :- तसनिफ शेख

मित्रहो…. आपल्या धर्मात शबरातला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उद्या शबरात आहे. यानिमित्त अनेक लोक उद्या कब्रस्तानात प्रार्थनेसाठी जाण्याच्या तयारीत असतील. पण…

वसई विरार महानगरपालिका प्रभाग समिती ई नालासोपारा आरोग्य विभाग सध्या तालुका करोना व्हायरस रुग्ण वसई तील ग्रामीण भागात दिसून येवू लागलेत ?

वसई विरार महानगरपालिकाप्रभाग समिती ई नालासोपाराआरोग्य विभागसध्या तालुका करोना व्हायरस रुग्णवसई तील ग्रामीण भागात दिसून येवूलागलेत नुकताच राजोडी ह्या महानगरपालिका…

आदिवासी एकजूट संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे; लॉकडाऊनमुळे गरीब मजुरांवर ‘उपासमारी’ची वेळ ?

उपासमारी नावाच्या ‘व्हायरस’पासून वाचवा वसई(प्रतिनिधी)-लॉकडाऊनमुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यातील आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, कामगार तसेच सर्व सामान्य जनता बाधित झाली आहे.याचा सर्वाधिक…