Month: May 2020

मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वसई बनले कोरोना ‘हॉटस्पॉट’

कर्मचाऱ्यांची कामाच्या ठिकाणी निवास व्यवस्था करण्याच्या मागणीला जोर (विरार)- संपूर्ण राज्यामध्येकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.वसई विरार मध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरवात झाली आहे.वसई-विरार शहरात वाढत असलेले कोरोनाचे…

देशभरात तिसरी टाळेबंदी; महाराष्ट्रातील 14 जिल्हे रेडझोनमध्ये !

रेडझोनमधील जिल्ह्यांना सवलती देणार नसल्याचे केंद्राचे स्पष्टीकरणवसई : (प्रतिनिधी) : देशभरातील लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं एक पत्रक जारी केलं आहे. 3 मे…

धक्कादायक ! स्मशानभूमीतील कचरा घरांशेजारी ?

कोळीवाडा येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात ? प्रतिनिधी वसई : वसई-कोळीवाडा येथील स्मशानभूमीतील कचरा काही समाजकंटक येथील काही घरांच्या मागे आणून टाक़त असल्याचे उघड झाले आहे. समाजकंटकांच्या या हरकतींमुळे येथील गरीब…

वसई तालुका जिल्हा परिषद शिक्षकांकडून अन्न धान्याचे किट वाटप !

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भावमुळे जगावर संकट आले आहे.त्यातच भारतामध्ये हा संसर्ग वाढल्याने भारत देश लॉक डाउन करण्यात आला.कामधंदे पूर्णपणे ठप्प झाल्याने हातावर पोट असणारे कामगार शेतमजूर बेरोजगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली.…

‘इनाया वॉटर प्लांट’ बंद केल्याने कय्युम शेखला राग ; तक्रार केल्याच्या संशयातून ग्राहकांना पाठवले सामाजिक कार्यकर्ते तसनीफ़ नूर शेख यांच्या घरी ?

प्रतिनिधी वसई : वसई-कोळीवाडा येथील विनापरवाना ‘इनाया वॉटर प्लांट’मध्ये सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले जात नसल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन; वसई-विरार महापालिकेने हा प्लांट बंद करण्याचे आदेश कय्युम शेख…