वसई-विरारमधील लॉकडाउन उघडला का ?
*पालिकेचा एकही अधिकारी फोन उचलेना* (प्रतिनिधी) वसई : केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउन ४.० ची घोषणा केली असताना; वसई-विरार शहरात मात्र ठिकठिकाणी गर्दीचे चित्र असल्याने वसई-विरारमधील जनता संभ्रमात आहे. त्यामुळे…
*पालिकेचा एकही अधिकारी फोन उचलेना* (प्रतिनिधी) वसई : केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउन ४.० ची घोषणा केली असताना; वसई-विरार शहरात मात्र ठिकठिकाणी गर्दीचे चित्र असल्याने वसई-विरारमधील जनता संभ्रमात आहे. त्यामुळे…
नालासोपारा(प्रतिनिधी) :- बविआचे सभापती यांचे प्रताप नुकतेच उघडकीस असताना आणखी एका नगरसेविकाने रबर स्टॅम्प चा गैरवापर करून अत्यावश्यक सेवेचा पास स्वतःच्या सहीने वाटल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तरप्रदेशातील नागरिकांना…
वसई : वसई-पाचू बंदर येथील वसई मच्छीमार सोसायटीच्या आवारात बेकायदेशीर मासळी बाजार भरत असून; या बाजारात ‘सोशल डिस्टनसिंग’च्या सगळ्या नियमांची वायझेड होत असतानाही पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत. पोलिसांना वसई…
विरार : वसई-विरार महापालिकेच्या रुग्णालयात ९ एप्रिल रोजी जन्मलेल्या बालिकेचा सोमवारी मृत्यू झाला. या बालिकेला श्वसनास त्रास झाल्याने तिचे पालक तिला १६ मे रोजी डी. एम. पेटीट रुग्णालयात घेऊन गेले…
वसई (प्रतिनिधी): दिनांक 18 में 2020 रोजी मी वसई कर अभियान चे मिलिंद खानोलकर यांनी वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त आणि अप्पर पोलिस अधीक्षक (पालघर) वसई ह्यांना निवेदन इ मेल द्वारे…
राजाराम बाबर व शशीभूषण शर्मा यांची मागणी प्रतिनिधी विरार : नवघर पूर्वेला राजवली गावाकडे जाण्यासाठी नविन रस्त्याचे काम पुर्ण झाले आहे. सदर रस्ता आठ फुट माती भराव करून रस्त्यावर डांबरीकरण…
विरार-येथील कारगिल नगर अर्धेअधिक रिकामी प्रतिनिधी विरार : कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा धसका आता वसई-विरारकरांनीही घेतला आहेत. त्यामुळे हजारो लोकांनी गावची वाट धरली आहे. मागील दोन दिवसांत शेकडो लोक गावी गेल्याने…
वसई : वसई पश्चिम ओमनगर येथील एक महिला ताप येत होता म्हणून शुक्रवारी रिद्धी विनायक हॉस्पिटल नालासोपारा येथे ऍडमिट झाल्या रविवारी दुपारी त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली परंतु ती ज्या…
महाराष्ट्र सरकार सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिनांक 5 में 2020 रोजी शासन निर्णय द्वारे अनुसूचित जाती विद्यार्थीच्या विशेष अध्ययन करण्यास्त्व राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती मध्ये बदल करण्यात आले आहेत.ते बेकायदेशीर…
पावसाला अवघे वीस ते पंचवीस दिवस राहिले आहेत.पावसाळा जवळ आला म्हणुन पुर्वी अत्यानंद व्हायचा.आता भिती वाटते.गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये पावसाने वसईत जो हाहाकार माजवला आहे तो झोप उडवणारा आहे.प्रत्येक वर्षी…