Month: May 2020

एटिएम सेंटर ठरू शकतात कोरोनाचा प्रसार करण्यास कारणीभूत ?

वसई(अतुल साळवी):सध्या सार्‍या देशात कोरोना ने धुमाकुळ घातला आहे. प्रशासन विविध माध्यमातून सोशल डिस्टंस ठेवण्याचे आवाहन करीत आहे. जनतेने एकमेकांपासून किमान एक मिटरचे अंतर ठेवावे , तोंडावर मास्क घालावे, सेनिटायझरने…

मोज गणातील पं.स.सदस्य ठरत आहेत जनतेच्या अपेक्षांना सार्थकी

वाडा (मनोज बुंधे)तालुक्यातील मोज गणातून निवडून आलेले पं.स.सदस्य सागर ठाकरे हे जनतेच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षांना सार्थकी ठरत अनेक विकास कामे आपल्या भागात व्हावीत यासाठी प्रयत्नशील दिसून येत आहेत.यामध्ये मुख्य समस्या…

‘लॉकडाउन’ मध्ये वसईत गर्दुल्ल्यांचा हैदोस!

रमजानच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त करण्याची मागणी ? वसई : लॉकडाउन काळात वसईतील पाचूबंदर दत्तधाम, वाल्मीकी नगर, हाथिमोहल्ला येथील-जामे मंझील आणि कब्रस्तान परिसरात गर्दुल्ल्यांचा हैदोस सुरू असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.…

समाजसेवक चंद्रकांत गायकवाड ह्यानी केली शासनास आर्थिकसहाय्य मदत !

नालासोपारा प्रतिनिधी : आज कोरोनासारख्या संसर्गामुळे लॉक डाउनसारख्या बिकट परिस्थितीशी गरीब व गरजू जनता झटत आहे. या परिस्थितीत अन्न व आरोग्याच्या दृष्टीने शासनाने जनतेपर्यंत जर मदत कार्य पोहोचवली तरी देखील…

समर्पित जिवनाची अखेर :-ऍड.नोएल डाबरे

गेल्या वर्षी माझ्यापहिल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले.प्रकाशन सोहळ्यात पवार सरांना मला व्यासपीठावर बसवायचे होते.त्यांची संमती घेण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो. पवार सर(लक्ष्मण बंडु पवार) उठण्याबसण्याच्या पलीकडे गेले होते.क्रुश झालेले त्यांचे अगतिक…

आदिवासी मजूर यांना आपल्या मूळ गावी प्रत्यनासाठी शासनाने मदत करावे ? : आदिवासी एकजूट संघटना

देशासह राज्यामध्येही दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे महाराष्ट्र्रातील पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यामुळे येथे जव्हार पालघर विक्रमगड डहाणू येथील आदिवासी हे मजूर कामासाठी वसई येथे…

नाले सफाईसाठी बविआ नायगावचे धरेंद्र कुलकर्णी यांनी वालीव सह-आयुक्त सुरेंद्र पाटिल यांना निवेदन दिले !

वसई- पावसाळा चालू होण्यापूर्वी म्हणजे अजून महिना दीड महिना आहे; परंतु नायगाव पूर्वच्या लहान मोठ्यां नाल्यांची सफाईसाठी टाळे बंदी मध्ये बविआ नायगाव पूर्व अध्यक्ष धरेंद्र कुलकर्णी यांनी वालीव सह-आयुक्त सुरेंद्र…

एनयूजे (आय) व एनयुजे महाराष्ट्र ने मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले !

बातमीतील चुकांसाठी माध्यमांवर खटल्यांचे औचित्य सिध्द करता येत नाही- न्या जी.आर. स्वामीनाथन बातमीतील काही चुकांमुळे माध्यमांवरील खटल्याचे औचित्य सिद्ध केले जाऊ शकत नाही ,या मद्रास हायकोर्टाने केलेल्या टिपणीचे व निर्णयाचे…

वाल्मिकी धर्म समाजच्या वतीने २५०नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत !

नालासोपारा : टाळेबंदीचे काळात सगळ्यात जास्त गरजेचे आहे ती जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता! सरकारचे माध्यमातून धान्यपुरवठ्यासाठी नियोजन केले जात आहे. मात्र अनेकांना या वस्तूं मिळत नाहीत ,असे निदर्शनास आल्यावर नॅशनल युनियन…

कर्तव्यदक्ष नेता आणि जागरूक नागरिकांमुळे ठेकेदाराच्या मनमानीवर अंकुश ?

दि.९ (मनोज बुंधे,पालघर) धाकटी डहाणू जि.प.गटातील वासगाव ग्रामपंचायत हद्दीत जि.प. च्या ३०५४ योजने अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे.परंतु सुमारे ६० लक्ष रुपये निधी खर्चून करण्यात येणारे हे काम अंदाजपत्रकात…