Month: June 2020

आयुक्त गंगाथरन डी यांची ‘ती’ कारवाईच बेकायदेशीर ; विधितज्ञ निमेश वसा यांनी ठेवले कायद्यावर बोट ?

…तर आयुक्तांविरोधात ‘क्रिमिनल प्रोसिडिंग’ दाखल होण्याची शक्यता ? विरार (प्रतिनिधी) :वसई-विरार महापालिका मुख्यालयाशेजारी असलेल्या तब्बल ३० वर्षे जुन्या दुकानांवर आयुक्त

झोपेतून उठलेल्या महापालिकेचा, नागरिकांना त्रास..

यंदा पावसाळा लवकर सुरू होणार असून मुसळधार पाऊस आपल्या महाराष्ट्रात येणार असून त्याचा जोरदार तडाखा पच्छिम किनार पट्टीवरील गाव – शहरांना बसणार आहे. त्यातलाच एक भाग हा पालघर जिल्ह्यातील वसई…

महाराष्ट्र सरकारचे माध्यमकर्मींना ५० लाखाचे सुरक्षा कवच घोषित; एनयुजे मागणी ला यश!:- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शितलताई करदेकर

त्यात सर्व प्रकारच्या माध्यमकर्मींचा समावेश असावा हे महत्त्वाचे! मुंबईत ५३मिडियाकर्मी बाधित निघाले तेव्हाच एनयुजे महाराष्ट्र ने एक विडियो जारी करून एक कोटीचे संरक्षण विमा कवच सरकारकडे मागितले होते.अगदी कोरोना टाळेबंदीच्या…

आयुक्त गंगाथरन डी. यांनी केला कामगार कपातीमागचा खुलासा!

विरार : वसई-विरार महापालिकेत सफाई कामगार म्हणून भरती केले गेलेले तब्बल ४७० कामगार हे सफाई कामगार म्हणून काम करतच नव्हते; अशी माहिती देत आयुक्त गंगाथरन डी. यांनी पालिकेतील सर्वात मोठा…

दिवंगत गणपत मोहिते कृतीशील समाजसेवक हरपला ! – शशिकांत चव्हाण

आज पहाटे फोन खणखणला आणि समोरून दुःखद व धीर गंभीर आवाज आला गणपत मोहिते (मामा) गेले.थोडा वेळ कळेनाच की आपण काय ऐकतोय ते विक्ष्वास बसला नाही म्हणून पुन्हा फोन केला…

जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये;जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांचे आवाहन !

पालघर : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 4 जुन 2020 पर्यंत महाराष्ट्र पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका असल्या कारणास्तव मच्छिमार बांधवांनी सदरच्या काळात समुद्रात जाऊ नये, ज्या बोटी समुद्रात गेलेल्या आहेत त्यानी…

गंगाधरण डी.यांच्या मनमानी कारभाराविरोधात मनसे आक्रमक ?

विरार – लॉकडाउन काळात कोणत्याही परिस्थितीत कामगारांना सेवेतून कपात न करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.परंतु या आदेशाला केराची टोपली दाखवत आयुक्त गंगाधरण डी. हे ‘हम बोले सो कायदा’ प्रमाणे…

संपूर्ण पालघर जिल्ह्यातील नागरिकांचे राहिणीमान सुष्म आर्थिक विकासातून उंचावणार – मा.खासदार राजेंद्रजी गावित साहेब

** पालघर दि.१ /6/2020 ; मा.खासदार राजेंद्रजी गावित साहेब यांच्या अध्यक्षते खाली जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी जिल्ह्याचा संपूर्ण सुष्म आर्थिक विकास,आदिवासीजनजाती विभाग तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या…

विरार शिरसाट येथील राऊत पाड्यात पाणी टंचाई ?

व.वि.श.म.न.पा.केच्या हद्दीत असलेल्या शिरसाट येथील राऊत पाड्यातील आदिवासीना गेली अनेक वर्षे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून ५० ते ६० कुटुंबीयांना पाणी टंचाईची झळ बसत आहे राउत पाड्यातील महिलांना पिण्याचे पाणी…

यशाचे सर्व श्रेय मैदानात लढणाऱ्या श्रमजीवी सैनिकांचे-विवेक पंडित

ठाणे/दि.1 जून – श्रमजीवी संघटनेच्या ‘अन्नसत्याग्रहाची” आज अखेर दुसऱ्या दिवशी यशस्वी सांगता झाली, सरकारकडून मागण्यांच्या पूर्ततेबाबत आश्वासक पत्र मिळाल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक पुष्पत जैन आणि तलाह मुखी यांच्या हस्ते आज संध्याकाळी…