Month: May 2021

कोरोना योध्दा सन्मानित, डॉ जमीर सय्यद आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे युवाशक्ती एक्स्प्रेस परिवारातर्फे आभार

सांगली, (तेहसीन चिंचोलकर) – देशात कोरोना चे संकट टळले नही या भयंकर महामारी ने आजपर्यन्त कोट्यवधीं जणांना आपले जिव गमवावे…

तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळवून देणार-मत्सव्यवसाय मंत्री अस्लम शेख

पालघर तालुक्यातील मुरबे,टेंभो, उसाळी, भुडवळ,कोरे आदी गांवाना श्री शेख यांनी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. पालघर दि.20 (जिमाका): तोक्ते चक्रीवादळामुळे…

तौक्ते चक्रीवादळाने आपल्या तालुक्यातील बाधित बांधवाना नुकसान भरपाई देण्यात यावी! :- आश्विन सावरकर

वसई तालुक्यामध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे अनेक लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.सध्यस्थिती पाहता राज्यात कोरोना सारख्या महामारीने थैमान माजवले असून संपूर्ण…

तेहसीन चिंचोळकर यांनी आपल्या वाढदिवस निमित्त घेतली कर्मवीर स्नेहा जावळे यांची भेट

नायगाव (प्रतिनिधी) दिनांक 20 में रोजी पत्रकार तेहसीन चिंचोळकर यांनी समाजसेविका कर्मवीर स्नेहाताई जावळे यांच्या राहत्या घरी भेट घेण्यात आली…

गरिब शेतकरी कुटुंबाच्या संघर्षातून उभारलेले सेवाभावी नेतृत्व हरपले …

कै.अनंतदादा वालंज यांच्या आकस्मित निधनाने उन्हवरे विभागासह दापोली तालुक्यात हळहळ … गावाच्या पारापासून, विभागापर्यंत, तालुका, जिल्ह्यापासून, मुंबई पर्यंत सामाजिक तथा…

आपात्कालीन यंत्रणेचा फोलपणा चव्हाट्यावर – प्रतीक चौधरी

वसई(प्रतिनिधी)- तोक्ते वादळाने वसई तालुक्यात किनाऱ्यापट्टीवर खूप नुकसान केले आहे. परंतु या वादळा खाली मनपा सज्ज असल्याचे बोलले जात होते.परंतु…

अखेर लाईट आली…!-राज वाघमारे

सर्वसामान्यांच्या नेहमीच पाठीशी उभ्या असणाऱ्या बहुजन विकास आघाडीने आज पुन्हा एकदा चक्रीवादळाच्या आणीबाणीत वसई विरारकरांच्या पाठीशी उभे राहून बहुजन हिताय,…

तोक्ते चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला 10 लाखा ची मदत द्या – ना.रामदास आठवले

दि. 19 ते 20 मे रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग,जिल्ह्यातील तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा…

तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात झालेल्या हानीची शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई व पंचनामे करण्याची वसई विरार जिल्हा युवक काँग्रेसची मागणी.

वसई (प्रतिनिधी) . गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या किनारपट्टी भागात तौक्ते चक्रीवादळाने थैमान घातले असून पालघर जिल्ह्यात हाहाकार उडवला आहे. वसई…

आपात्कालीन यंत्रणेचा फोलपणा चव्हाट्यावर – श्री. प्रतिक चौधरी, (भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस)

नियोजनशुन्य व बेजबाबदार कार्यपद्धतीमुळे वसई आय प्रभागातील अनेक परिसर आज सलग तीन दिवस पाणी अन वीज सेवांपासुन वंचित – श्री.…