वसई विरारच्या बांधकाम व्यावसायिकांना धमकावण्यासाठी कैलास पाटील यांच्याकडून जनहित याचिकेचा गैरवापर. – अनिकेत वाडीवकर
भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेल्या आगरी सेनेच्या नावाखाली विरार मधला स्थानिक आगरी नेता कैलास हरी पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा सपाटा लावला आहे. विशेष दखल घेण्याजोगी…
