Month: July 2021

काँग्रेस पक्षाच्या विमुक्त भटक्या जाती,जमाती सेल प्रदेशाध्यक्ष पदी-मदनभाऊ जाधव यांची निवड. (१’लै.कृषी दिनी प्रदेशाध्यक्ष-नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार)

मुंबई/ प्रतिनिधी दि.१’जुलै.-ः राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष,बंजारा व भटक्या-विमुक्त समाजाचे युवा नेते,समाजसेवक तथा जामनेर,जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते-मा.मदनभाऊ जाधव यांचे बंजारा व भटक्या-विमुक्त समाजातील कार्याची दखल घेऊन आज भारतीय…

सामाजिक वनीकरण परिक्षेत्र माणगांव यांच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात वृक्ष लागवड व संवर्धनाची भरीव व उल्लेखनीय कामगिरी

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) शासन निर्णयान्वये मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संदर्भीय पत्रकानुसार वृक्षांची “जोपासना हीच निसर्गाची उपासना ” या योजने अंतर्गत सामाजिक वनीकरण…

वसई तहसीलदार कार्यलयातील भ्रष्ट अधिकारी व दलाल यांनी एका निरपराध पत्रकार युसुफ अली यांच्यावर सूडबुद्धीने केलेल्या खोट्या गुन्ह्यांची SIT मार्फत चौकशी झालीच पाहिजे..-विनायक खर्डे

तहसीलदारांनी प्रलंबित तक्रारी निकाली काढाव्यात. त्यांचा ढिग करू नये.. विनायक खर्डे (अध्यक्ष- स्वराज्य मावळा प्रतिष्टान) युसुफ अली हा पत्रकार आहे तो गुन्हेगार नाही. भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणे हा गुन्हा असेल तर…

गोरगरिबांचे धान्य प्रफुल्ल नाईक यांच्या मिलमध्ये; पुरवठा विभाग व प्रफुल्ल नाईक यांचा याराना ?

वसई (प्रतिनिधी) :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुका पुरवठा विभागात प्रचंड काळाबाजारी चालत असून सर्व सामान्य गोरगरीब जनतेच्या हक्काचे धान्य भाताने येथे प्रफुल्ल नाईक यांच्या मिलमध्ये जात असल्याचे वृत्त आहे. याची…

कृषी दिनानिमित्त शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, कोलघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोलघर येथे आज कृषी दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा कृषी…

मधुबन येथील अवैध माती भराव प्रकरणी कारवाई नाही; तहसील कार्यालयातील अधिकाऱ्याची १५ लाखांची तोडपाणी?

प्रतिनिधी : वसई तहसील अंतर्गत माणिकपूर मंडळ गोखिवरे तलाठी कार्यक्षेत्रात मधुबन येथे अवैध माती भराव प्रकरणात वसई तहसील कार्यालयातील मोठ्या अधिकाऱ्याने १५ लाखाची तोडपाणी केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.याबाबतची अधिक माहिती…

मीरा भाईंदर मधील सरकारी जागेतील १०३६ हेक्टर कांदळवन क्षेत्रात अखेर महापालिकेकडून काम बंदचा निर्णय

मीरा रोड – मुंबई उच्च न्यायालयाच्या दट्ट्याने मीरा भाईंदर शहरातील सरकारी १०३६ हेक्टर इतक्या जमिनीवरील कांदळवन हे वनखात्याला हस्तांतरित झाल्याने अखेर महापालिकेने या वनक्षेत्रात कोणत्याही प्रकारची कामे करू नये असा…