Month: August 2021

आधुनिक तंत्रज्ञाण्यामूळे बँक ग्राहकांच्या खात्यावर डल्ला !

खाते धारकांच्या खात्यातून अचानक रक्कम होते गायब ? वसई – (जयंती पिलाने)कोरोना काळामध्ये आर्थिक गोष्टीवर मात करून नागरिक आपआपल्या परीने जीवन जगत आहेत. अश्यातच सायबर गुन्ह्यात वाढ होत असून आता…

पेशंटच्या जीवाशी खेळणारे,ब्रिथ केअर हॉस्पिटल सिल.वंचित बहुजन आघाडीचे निर्विवाद यश

वंचित बहुजन आघाडी,पालघर जिल्हयाचे,सल्लागार कालकथित,रवींद्र भिवाजी मनोहर यांचे अल्पशा आजाराने व डॉक्टरांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या उपचार पद्धती मुळे एप्रिल महिन्यात दुःखद निधन झाले होते.व याला सर्वस्वी,ब्रिथ केअर हॉस्पिटलचे डॉक्टर श्री…

वसई-विरार परिसरात लसीकरणात नागरिकांचे हेलपाटे तात्काळ थांबवा!: कपिल पाटील

◆ भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी दिल्ली भेट घेऊन दिले केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांना निवेदन! वसई: भाजपा वसई-विरार जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात…

लोक आधार संघटना महाराष्ट्र राज्य या संस्थेचे अध्यक्ष हनुमान देवकर यांना जीवे मारण्याची धमकी ?

(वसई: प्रतिनिधी) लोक आधार संघटना महाराष्ट्र राज्य या संस्थेचे अध्यक्ष हनुमान देवकर यांना जीवे मारण्याची धमकी काही महिन्या पासून देण्यात येत आहेत. ते इंदिरा वसाहत, पेल्हार इथे कित्येक वर्षांपासून राहत…

धक्कादायक! बसिन कॅथॉलिक को. ऑ. बँकेची विश्वासार्हता धोक्यात!-संजय राणे

अतिशय महत्त्वाची कर्जवसुली थकली … तर ऑफिसर्स असोसिएशन रस्त्यावर उतरणार विरार- संचालक मंडळातील आपापसातील द्वेष, दुही व संचालकांकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे होणारे खच्चीकरण यामुळे वसई तालुक्यातील अग्रगण्य अशा १५ हजार कोटी रुपयांहून…

४०००० पेक्षाही जास्त गणरायाचे छायाचित्र संकलन…

माझा नाव हरेश मीना पारेख. मी आनंद नगर, वसई (प.) येथील रहिवासी आहे. मी वयाच्या १४ व्या वर्षापासूनगणरायाचे छायाचित्र जमा करायला २००७ सालापासून सुरुवात केली व आत्तापर्यंत माझ्याकडे ४०००० पेक्षाही…

मैत्री प्रतिष्ठान, मुंबई यांच्या पुढाकाराने महाड चिपळूण येथिल पूरग्रस्त भागातील लोकांना मदत ..!

मुंबई : दिनांक ३ ऑगस्ट २०२१ रोजी रायगड रत्नागिरी जिल्यातील महाड आणि चिपळूण तालुक्यातील काही पूरग्रस्त गावांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, हयात प्रामुख्याने महाड मधील,खरवळी आणि चिपळूण मधील दळवणे…

दोन डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून मुंबई लोकल सेवा सुरु

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत थोड़ी वसई-विरार महापालिकेची कानटोचणी करायला हवी होती. लोक रांगेत तासन तास ताटकळत असतानाही लोकांना लस उपलब्ध होत नाहीये. ज्यांच्याकड़े पैसे होते; त्यांनी विकतची लस घेतली…

आदिवासी गौरव सप्ताह प्रारंभ

पालघर दि.9 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,डहाणू यांच्या मार्फत दि 9 ऑगस्ट पासून जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी गौरव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. सदर गौरव सप्ताह दि.9 ऑगस्ट…