Month: July 2022

जातीयवादी वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वसई विरार शहर जिल्ह्यात आंदोलन

मुंबईसह सयुंक्त महाराष्ट्र मिळविणाऱ्या हुतात्म्यांचे बलिदानाची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासाची आहे. या बलिदानात कष्टकरी, कामगार, शेतकरी होते. मग ते कोणत्याही जातीचे असोत त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ यशस्वी केली,महाराष्ट्राचा इतिहास आहे कि…

मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव…

(आजादी का अमृत महोत्सव) वर्षानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. “आझादी का अमृत महोत्सव दौड” व “हर घर तिरंगा” या कार्यक्रमास प्रोत्साहित करणाच्या अनुषंगाने आयुक्तालयात उद्या *दिनांक ३१/७/२०२२रोजी सकाळी ०६:००…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अनधिकृत बांधकामाचा वेढा….

वसई ( प्रतिनिधी) वसई तालुक्यातील तहसीलदार कचेरी समोरील सिद्धार्थ नगर मधील पुतळ्याचे मागील बाजूस आणि येथील गटारावर सद्या महापालिकेचे कर्मचारी आणि कायद्याचे पालन करणाऱ्या एका वकिलानेच बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू केले…

उप निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराची दलदल! लोकांची कामे होत नाहीत; असंख्य तक्रारी..

प्रतिनिधी :वसई उप निबंधक कार्यालयात फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालत असून लाच दिल्याशिवाय लोकांची कामे होत नाहीत. सहकारी सोसायट्या वार्षिक लेखा परीक्षक अहवाल उप निबंधक कार्यालयाकडे जमा करीत नाहीत. अशा…

मोरी सर्वे नंबर 59/15 या 2 एकर भूखंडावर अवैध माती भराव व अनधिकृत बांधकामे

प्रतिनिधी :वसई तालुक्यातील पोमन ग्राम पंचायत हद्दीतील मोरी सर्वे नंबर 59/15 या 2 एकर भूखंडावर अवैध माती भराव करण्यात आला असून अनधिकृत बांधकामे चालू आहेत. सदर प्रकरणी वसई तहसील कार्यालयाने…

हायटेक युगात महावितरणकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा

ऊर्जा महोत्सवात आमदार सुनील भुसारा यांचे प्रतिपादन पालघर, दि. ३० :. जिल्ह्यात महावितरणने केलेले काम स्तुत्य आहे. तथापि, आजच्या उच्च तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील जनतेच्या महावितरणकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या…

महाराष्ट्रातील ७० – मीटरपेक्षा अधिक उंच इमारतींमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसविणे राज्य सरकारने केले अनिवार्य

मीरा-भाईंदर मध्येही होणार अंमलबजावणी — बरोडे शिंदे सरकारने महाराष्ट्रात ‘विकासाची गंगा आणण्याची घोषणा केली असतानाच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील छोट्या मोठ्या शहरातही आता अग्नी सुरक्षेच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर…

कुंपणच शेत खाते तेव्हा…! :- श्री दिलीप अनंत राऊत

उमेळा ( नायगाव -वसई) येथे १५ एकर जागेत रु. १०० कोटी खर्चाची जिल्हा न्यायालयाची प्रशस्त इमारत बांधण्यात येणार हे समजले. त्या दृष्टीने नगरपालिका , जिल्हा प्रशासन व न्यायालयातील अधिकाऱ्यांनी तत्परतेने…

विपरीत परिस्थितीत वीज कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद

‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य’ महोत्सवात जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण यांचे प्रतिपादन पालघर, दि. २७ : नैसर्गिक आपत्ती आणि वादळ, वारा व पाऊस यासारख्या विपरीत परिस्थितीत जीवाची पर्वा न करता अखंडित…