Month: June 2023

संतनगर’ गृहसंकुल गुन्ह्याच्या तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करा-विनायक भोसले

‘ कलम ४६७ समाविष्ट करण्याचीही मागणी विरार(प्रतिनिधी )-विरार पूर्वेकडील मनवेलपाडा परिसरात किशोर नाईक या विकासकाची बांधकाम परवानगी जशीच्या तशी वापरून मौजे विरार सर्वे नं २२६/४/अ या आदिवासी जागेवर २७ इमारतींचे…

केंद्रीय भूजल बोर्डाने केलेला जिल्ह्यातील भूजल व्यवस्थापन आराखडा जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द..

.. .पालघर दि.27: जलशक्ती मंत्रालयाच्याअंतर्गत असलेल्या केंद्रीय भूजल मंडळाच्या शास्त्रज्ञांनी पालघर जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती, जमिनीखालील खडक, भूजलाची स्थिती, जलधर नकाशा व भूजल पातळी वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची समावेश असलेला अहवाल तयार…

वसई विरारमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग…

सखल भागात पावसाचे पाणी साचले.. नालासोपारा :- मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस शनिवारपासून सुरू झाला. रविवारी रात्रीपासून जोरदार बॅटिंग करून पावसाने वसई, विरार, नालासोपारा या परिसराला अक्षरशः झोडपून…

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासन कटीबद्ध -पालकमंत्री रविंद्र चव्हाण

पालघर दि. 16 : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी/वैद्यकीय शिक्षण मिळावे यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या शैक्षणिक सुविधा शासन देणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण…

हितेंद्र आप्पा ग्राऊंड अतिक्रमणाच्या विळख्यात..

बविआच्या सर्वेसर्वाच्या नावाने आहे हे नवजीवन येथील मैदान नालासोपारा :- वसई तालुक्यात मुलांसाठी खेळाच्या मैदानाची वानवा असताना वसईच्या वालीव येथील नवजीवन येथे असलेले एकमेव आप्पा मैदानही पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आता…

अल्पसंख्याक विकास मंडळचे विधानसभा विरोधी पक्ष नेता व माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना निवेदन.

मागील काही महिन्यात महाराष्टात काही जातीवादी संघटनानी महारष्ट्राचे वातावरण दुषित केले असुन, महारष्ट्रात धर्म सभेचे नावावर, लव जिहाद च्या नावावर समाजात द्वेष निर्माण केले असल्याचे दिसुन येत आहे. यामुळे जागो…

जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यापर्यंत विविध योजनेचा लाभ पोहोचविणार – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

पालघर दि. 3 : शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यापर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणार असल्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री ( सार्वजनिक उपक्रम वगळून ) अन्न,नागरी पुरवठा आणि…

शिक्षणाचा योग्य प्रकारे उपयोग करून आपले ध्येय साध्य करावे – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

पालघर 3 जूनशिक्षणाच्या योग्य प्रकारे उपयोग करणे ही काळाची गरज आहे. आपल्या यशाचा आम्हाला अभिमान आहे., ध्येय ठेवून तुम्ही ज्या दिशेने जात होता ते तुम्ही गाठले आहे. असे प्रतिपादन सार्वजनिक…