मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे च्या कामात नैसर्गिक नाले बुजले…
गिराळेत पावसाचे पाणी तुंबल्याने भातशेतीचे नुकसान,दुबार पेरणीचे संकट मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे मुळे पालघर तालुक्यातील गिराळे नावझे येथील शेतकरी देशोधडीला लागणार असल्याचे आरोप केले जात आहेत. या प्रकल्पामुळे नैसर्गिक नाले बंद…
