वसई विरार शहरात “कोरोना घेवून येवा, शहर आपलोच असा”
वसई:(अतुल साळवी)- कोरोनाच्या पार्श्वभुमी वर महाराष्ट्रा पासून ते थेट देशपातळीवर नागरिकांच्या स्थलांतरावर निर्बंध घालण्यात आले. एका शहरातून दुसर्या शहरात जाताना वैद्यकिय प्रमाणपत्र बंधनकारक आहे. तसेच दुसर्या शहरात अथवा गावात गेल्यास…
