Author: Rubina Mulla

विरार शिरसाट येथील राऊत पाड्यात पाणी टंचाई ?

व.वि.श.म.न.पा.केच्या हद्दीत असलेल्या शिरसाट येथील राऊत पाड्यातील आदिवासीना गेली अनेक वर्षे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून ५० ते ६० कुटुंबीयांना पाणी टंचाईची झळ बसत आहे राउत पाड्यातील महिलांना पिण्याचे पाणी…

यशाचे सर्व श्रेय मैदानात लढणाऱ्या श्रमजीवी सैनिकांचे-विवेक पंडित

ठाणे/दि.1 जून – श्रमजीवी संघटनेच्या ‘अन्नसत्याग्रहाची” आज अखेर दुसऱ्या दिवशी यशस्वी सांगता झाली, सरकारकडून मागण्यांच्या पूर्ततेबाबत आश्वासक पत्र मिळाल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक पुष्पत जैन आणि तलाह मुखी यांच्या हस्ते आज संध्याकाळी…

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामा मध्ये सिंचन विहीरींच्या कामाला प्राधान्य द्या ! – खासदार श्री राजेद्रजी गावित साहेब

डहाणु(१/६/२०२०) – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठकीत खासदार श्री गावित साहेब मार्गदर्शन करीत होते ,तेव्हा त्यानी सिंचन विहीरीना प्राधान्य द्यावे असे अशी सुचना आधिकारी यांना केलीबैठक…

मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यासाठी ओएनजीसी कंपनीने आतापर्यंत कुठेही निधी खर्च केलेला नाही – दामोदर तांडेल

ओएनजीसी कंपनी मार्फत तेलसाठा व वायू साठा संशोधनासाठी केला जाणारा सर्वे या कालावधीमध्ये सर्व मासेमार बोटींना मच्छीमारीसाठी बंदी केली जाते. या सर्व मासेमारीच्या काळामध्ये सर्व मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते.…

महादेव कोळी मित्र मंडळ मुंबई आयोजित “मुक्त लेखन” व “मुक्त कविता लेखन” स्पर्धा संपन्न

सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत अत्यावश्यक सेवा वगळता बरेचशे लोक घरीच आहेत.या मिळालेल्या वेळेचा चांगला उपयोग व्हावा यासाठी महादेव कोळी मित्र मंडळ मुंबई यांच्या वतीने “मुक्त लेखन” व “मुक्त कविता लेखन” स्पर्धा…

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 खात्यात 342 कोटी जमा झाले, कोविडवर फक्त 23.82 कोटी खर्च केले

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 खात्यात देणगीदारांच्या मदतीने 342 कोटी रुपये जमा करण्यात आले असताना प्रत्यक्षात कोविडच्या नावावर केवळ 23.82 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना…

सागरशेत येथे चालू असलेले सार्वजनिक गटाराचे कांम लवकर संपवावे काँग्रेस ची मागणी ?

वसई(प्रतिनिधी महानगर पालिका प्रभाग समिती आय, तर्फे सागरशेत वसई पेट्रोल पंप समोर सार्वजनिक गटाराचे काम चालू करण्यात आले आहे, ऐन पावसाळा जवळ आल्या ने हे काम चालू केलेले आहे असे…

विलगीकरणातील नागरिकांकडून प्रतिव्यक्ती आकारले जातेय २५० रू.शुल्क :- रिपाई पालघर जिल्हाध्यक्ष गिरीश दिवानजी

विरार – पदभार स्विकारल्यापासून या ना त्या कारणाने चर्चेत असलेले आयुक्त गंगाधरण डी. जुजबी निर्णयामुळे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.एकीकडे स्वतःच्या दालनाच्या नूतनीकरणासाठी १५ लाख खर्च करणाऱ्या आयुक्तांनी विलगिकरण केंद्रात…

स्मशानभूमी कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून अथवा महापालिकेकडून कुठलेही सुरक्षा किट पुरवत नाही :- मी वसईकर अभियान

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अनेक स्मशानभुमी आहेत व ह्या स्मशानभूमीमध्ये अनेक कर्मचारी दिवस रात्र काम करीत असतात.स्मशानभूमी मधे अनेक प्रेत अंत्यविधी साठी आणले जातात व त्यांची अंत्यविधी करण्याचे काम…

आदिवासीं गरिबांचा जगण्याचा अधिकार मागत विवेक पंडितांचा अन्नसत्याग्रह सुरू

मागील 5 दिवस शांततेत कायदा पाळत सुरू असलेले श्रमजीवी संघटनेच्या “हक्काग्रह” हे शांततेत मर्यादित उपस्थितीत सुरू असलेले आंदोलन आता तीव्र झाले आहे. सरकारच्या असंवेदनशील भूमिकेविरोधात आता विवेक पंडित यांनी “अन्नसत्याग्रह”…