Author: Rubina Mulla

वसई महापालिका परिवहन सेवेला दणका!

वसई-विरार शहर महापालिका प्रशासनाने परिवहन सेवेला बेकायदेशीर मुदतवाढ दिल्याने प्रकरण आता थेट लोकायुक्तांच्या दारात गेल्याने पालिकेच्या परिवहन सेवेला चांगलाच दणका…

शासन निर्णयानुसार अमृत अभियान योजनेची अंमबजावणी करण्यात यावी :-अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देविदास जयवंत केंगार

शासन निर्णयानुसार अमृत अभियान योजनेची अंमबजावणी करण्यात यावी तसेच अमृत अभियान योजनअंतर्गत वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती जी(वालीव)हद्दीतील तारकेनगर…

वसई पंचायत समितीच्या चारचाकी गाडीला भर रस्त्यात आग.

(पालघर – वसई) न्यायालय परिसरात वसई पंचायत समितीच्या चारचाकी गाडीला भर रस्त्यात आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे कळताच गाडीतील…

पेल्हार येथील परमार इंडस्ट्री कडील तलावाचे सुशोभिकरण व तलावाच्या भोवती संरक्षण भिंत बांधावे.अशी मागणी भाजप युवा मोर्चा वसई पूर्व मंडळ सरचिटणीस आश्विन प्रमोद सावरकर यांनी प्रभाग समिती पेल्हार(एफ) चे सहाय्यक आयुक्त यांना केली आहे

आश्विन सावरकर यांनी अनेक वेळा निवेदने देऊनही पेल्हार येथील परमार इंडस्ट्री कडील तलावाचे सुशोभिकरण व संरक्षण भिंत बांधण्यासाठी निवेदन दिले…

बोईसर ग्रामपंचायतीने बांधलेले गटार विकासकाच्या सांडपाण्यासाठी असल्याचे उघड; ग्रामपंचायतीचा डाव नागरीकांनी हाणून पाडला ?

बोईसर ग्रामपंचायतीने विकासकाच्या इमारतींचे सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असुन लाखो रूपयाचा निधी खर्च केला आहे. यामुळे बोईसर ग्रामपंचायत…

डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली 40 ते 50 जण अडकल्याची….

मुंबई- आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी जे जे रुग्णालयात जाऊन डोंगरीतील केसरबाई इमारत दूर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. तसेच त्यांच्या उपचारा…

कॉंग्रेसला उभारी देणे हेच मोठे आव्हान :- सुकृत खांडेकर

लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड या त्यांच्या पारंपारीक मतदारसंघात पराभव झाला आणि त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्रात…

पालघरमध्ये एटीएम कार्डद्वारे १० लाखाची फसवणूक; आरोपीस अटक

पालघर – नायगाव पूर्वेकडील परेरा नगरमधील आयसीआयसीआयच्या एटीएममध्ये हात चलाखीने एक तरुणाचे एटीएम घेऊन त्यांच्या खात्यामधून १० लाख ७३ हजार…

मनाई आदेशाला वाटाण्याच्या अक्षता ?

वाघोबा, तुंगारेश्वर, दाभोसा आधी पंधरा प्रकारच्या नद्या, धबधब्यांना धोकादायक ठरवीत पर्यटकांना तेथे जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेशाद्वारे बंदी घातली होती. पालघर…