होऊन जाऊ द्या दूध का दूध पानी का पानी :- हितेंद्र ठाकूर
होय,गेल्या २० वर्षात वसई,नालासोपारा विरार,नवघर-माणिकपूर शहरासह ग्रामीण भागाचा आम्ही विकास केला आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे.रस्ते,गटारे,तलावाचे सुशोभीकरण,मार्केट,हॉस्पिटल, समाज मंदिरे,पाणी पुरवठा,अशी अनेक जनहिताची कामे मार्गी लावली.बनवाबनवी आणि पळवापळवी,आमच्या रक्तात…
