पोलीस असाच असतो……
तिवरे धरण फुटून आज चार दिवस झाले.महाराष्ट्रभर हाहाकार उडाला. धरण फुटून आयुष्यातून उद्ध्वस्त झाल्याची अवस्था तर सांगण्यासारखी नाहीच.जिवाभावाची माणसं गेली. आईची माया गेली. बायकोचा पदर गेला. घर-दार गुरंढोरं अक्षरशा वाहून…
तिवरे धरण फुटून आज चार दिवस झाले.महाराष्ट्रभर हाहाकार उडाला. धरण फुटून आयुष्यातून उद्ध्वस्त झाल्याची अवस्था तर सांगण्यासारखी नाहीच.जिवाभावाची माणसं गेली. आईची माया गेली. बायकोचा पदर गेला. घर-दार गुरंढोरं अक्षरशा वाहून…
वसई,दि.6( वार्ताहर ) आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यकरणाऱ्या ‘किंजल चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, मुलींसाठी “कन्या संतान बच्यानी हैं, भ्रूण हत्या मिटानी हैं” आणि “किंजल कन्या आधार…
वसई, दि.23(वार्ताहर) बाळंत माता व त्यांच्या नवजात बालकास पौष्टिक आहाराची भेट देतांनाच मुलीच्या गर्भाचे रक्षण व्हावे आणि संवर्धन व्हावे, तसेच स्त्री-भ्रूण हत्या विरोधात जनजागृती व्हावी, या उद्देशाने ‘किंजल चॅरिटेबल ट्रस्ट’…
वाडा : शहराला पाणी पुरवठा वैतरणा नदीवर असलेल्या सिद्धेश्वर बंधाऱ्यांतून होते. या बंधाऱ्या च्या लगत अवघ्या १०० फूट अंतरावर वाडा नगरपंचायतीची कचराभूमी (डंपिंग ग्राऊंड ) आहे. पावसाळ्यात या डंपिंगमधून निचरा…
मुंबई व ठाणे परिसरातील पाणथळ जागांचे अस्तित्व नष्ट करण्याचा उद्योग गेल्या काही वर्षांपासून सुरू असताना आता वसई-विरार भागातील पाणथळ जागांकडे काही मंडळींची वक्रदृष्टी गेली आहे. माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाणथळ…
वसई : सामान्य गोर-गरीबांबर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करणाºया वसईच्या नंदाखाल स्थित सामाजिक कार्यकर्ते प्रा.स्टीफन डिमेलो यांना नेल्सन रिबेलो नामक इसमांकडून मारहाण, धक्काबुकी करण्यात आल्याची घटना बुधवारी…
वसई वसई-विरार शहर महापालिकेने या वर्षाच्या सुरुवातीपासून नव्याने नळजोडण्या देण्यास सुरुवात केली असली तरी नळजोडण्या देताना पक्षपात व राजकारण होत असल्याचा आरोप होत आहे. आजवर पालिकेने एकूण किती नवीन नळ…
वसई विरार शहरात पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे तीन दिवस जनजीवन विस्कळीत झाल्याबद्दल , तसेच काही ठिकाणी चार दिवस निचऱ्या अभावी पाणी साचून राहिल्याबद्दल महापालिका प्रशासनाला धारेवर धरत, पालघरचे खासदार राजेंद्र गावित…
वसई(प्रतिनिधी)-वसई पश्चिमेकडील सनसिटी येथे अडीच एकर जमनीवरील प्रस्थावित सर्वधर्मीय दफनभूमीच्या मुद्द्यावरमी वसई अभियानाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.वसई विरार पालिकेने या कामासाठी आजपर्यंत ११ करोड रुपये खर्च केले आहेत.नियमबाह्य पध्दतीने अशा…
पर्यावरणाच्या ऱहासात प्लास्टिकचा भर आहे. असे मानून राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला. या निर्णयाचे स्वागत झाले खरे पण त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आजही नगरपंचायत असो की ग्रामपंचायत सांडपाण्याच्या…