जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये;जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांचे आवाहन !
पालघर : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 4 जुन 2020 पर्यंत महाराष्ट्र पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका असल्या कारणास्तव मच्छिमार बांधवांनी सदरच्या काळात समुद्रात जाऊ नये, ज्या बोटी समुद्रात गेलेल्या आहेत त्यानी…
