वाडा शहराला दूषित पाणीपुरवठा पुरवठा ?
वाडा : शहराला पाणी पुरवठा वैतरणा नदीवर असलेल्या सिद्धेश्वर बंधाऱ्यांतून होते. या बंधाऱ्या च्या लगत अवघ्या १०० फूट अंतरावर वाडा नगरपंचायतीची कचराभूमी (डंपिंग ग्राऊंड ) आहे. पावसाळ्यात या डंपिंगमधून निचरा…
वाडा : शहराला पाणी पुरवठा वैतरणा नदीवर असलेल्या सिद्धेश्वर बंधाऱ्यांतून होते. या बंधाऱ्या च्या लगत अवघ्या १०० फूट अंतरावर वाडा नगरपंचायतीची कचराभूमी (डंपिंग ग्राऊंड ) आहे. पावसाळ्यात या डंपिंगमधून निचरा…
पर्यावरणाच्या ऱहासात प्लास्टिकचा भर आहे. असे मानून राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला. या निर्णयाचे स्वागत झाले खरे पण त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आजही नगरपंचायत असो की ग्रामपंचायत सांडपाण्याच्या…
पालघर : शेतकऱ्याप्रमाणे मच्छिमार ही मत्स्य दुष्काळाच्या खाईत होरपळत असून त्यांनाही शेतकºयाप्रमाणे नुकसान भरपाई व कर्जपुरवठा देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाला कृषी विभागाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी तारांकित प्रश्नाद्वारे पालघरचे…
पालघर – राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड करण्यात आली आहे. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्याकडील जिल्ह्याचे पालकमंत्री पदही गेले होते. परिणामी पालघर…
जव्हार : जव्हारच्या जिल्हाधिकारी कार्यलयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या विरोधात व अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी धडक मोर्चा काढण्यात आला आहे. वनविभागाने वर्षानुवर्ष कसत असलेल्या वन प्लॉट धारकांवर शेती करण्यास मनाई…
डॉ श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा.ता. अलिबाग जिल्हा. रायगड. अध्यक्ष. पद्मश्री आदरणीय . तीर्थरूप डॉ.श्री. दत्तात्रेय उर्फ आप्पासाहेब नारायण धर्माधिकारी.यांच्या मार्गदर्श नाने व आदरणीय तीर्थरूप श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या…
पालघर : जिल्ह्यातील किनारपट्टीवर ५.८३ मिटर्सच्या लाटा निर्माण होणार असल्याच्या हवामान खात्याच्या इशार्यानंतर किनाऱ्यावरील घरांना निर्माण झालेला धोका वारा आणि पावसाने काहीकाळ उघडीप दिल्याने तूर्तास टळला असे वाटत असतांना गुरूवारी…
मोखाडा : शासनाचे धोरण कितीही चांगले असले तरी स्थानिक प्रशासनची इच्छाशक्ती नसेल तर त्या धोरणाचा कसा फज्जा उडतो, याचा प्रत्यय मोखाडावासीय उत्पन्नाच्या दाखल्याबाबत घेत आहेत.सरकारकडून डिजिटल इंडियाचा मोठा गाजावाजा केला…
पालघर – जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई, विरार, नालासोपारा या भगात सर्वत्र पाणी तुंबले व जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासाठी वसई -विरार महानगरपालिकेचे सत्ताधारी बहुजन विकास आघाडी जबाबदार असल्याची टीका,…
बोईसर, वार्ताहर दि.02 बोईसर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागा बरोबरच शहराचे जनजीवन विस्कळीत झाले असुन पाचव्या दिवशी देखील पावसाचा जोर कायम राहिला. मंगळवारी सकाळी पाऊस थोडावेळ थांबल्याने नागरीकांना…