Category: लेख

आपण काय करु शकतो – ऍड नोएल डाबरे.

पर्यावरणाविषयी सद्या मी एक चांगले पुस्तक वाचतो आहे.Envoironmentalism असे या पुस्तकाचे नाव आहे.पर्यावरणवाद असे आपण या पुस्तकाच्या शिर्षकाचे वर्णन करुया.हे पुस्तक रामचंद्र गुहा यांनी लिहिले आहे. त्यांचे नाव वाचुन काहींच्या…

अज्ञात शक्ती- ऍड.नोएल डाबरे

हे विश्व एका अज्ञात शक्तीचा सुक्ष्मातिसुक्ष्म भाग आहे.अणु मधील एखाद्या सुक्ष्मातिसुक्ष्म कणा ईतका.त्या अज्ञात शक्तीचे आपले विश्व हे प्रकट रुप आहे.ही अज्ञात शक्ती म्हणजे नेमके काय हे कोणीही सांगु शकत…

दिवंगत गणपत मोहिते कृतीशील समाजसेवक हरपला ! – शशिकांत चव्हाण

आज पहाटे फोन खणखणला आणि समोरून दुःखद व धीर गंभीर आवाज आला गणपत मोहिते (मामा) गेले.थोडा वेळ कळेनाच की आपण काय ऐकतोय ते विक्ष्वास बसला नाही म्हणून पुन्हा फोन केला…

डॉ.द्वारकानाथ कोटणीस… – ऍड नोएल डाबरे

सद्या भारताचे आणि चीनचे संबंध बिघडलेले आहेत.चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग यांनी थेट युद्धाची भाषा केलेली आहे.लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर खडाखडी चालु आहे.चीनने नियंत्रण रेषवरुन वाद उकरुन काढला आहे.चीनी राजकारणाचे जाणकार…

भारत जोडो :- ऍड नोएल डाबरे

सध्या भारताला शेजारी कोणी मित्रराष्ट्र राहिला नाही असे दिसते.पाकिस्तान आणि चीन हयांना भारताचे जन्मजात वैरी मानण्यात येते.ते आपले मित्र बनावेत म्हणुन कोणी बोलले तर मोठा राष्ट्रद्रोह समजण्यात येतो.लालकृष्ण अडवाणीनी महमंद…

लाँकडाऊन हटवा ?- ऍड.नोएल डाबरे

भारतात कोरोना व्हायरसचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत.सत्तर हजारांचा आकडा पार झाला आहे.ईंग्रजीमध्ये एक्सपोनेन्शियल कर्व्ह नावाची एक संकल्पना आहे. रेषा जेव्हा छप्पर फाडुन पुढे पळते तेव्हा तिला एक्सपोनेन्शियल कर्व्ह आलेला आहे…

समर्पित जिवनाची अखेर :-ऍड.नोएल डाबरे

गेल्या वर्षी माझ्यापहिल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले.प्रकाशन सोहळ्यात पवार सरांना मला व्यासपीठावर बसवायचे होते.त्यांची संमती घेण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो. पवार सर(लक्ष्मण बंडु पवार) उठण्याबसण्याच्या पलीकडे गेले होते.क्रुश झालेले त्यांचे अगतिक…

कोरोना फैलावणार :- ऍड नोएल डाबरे

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा पन्नास हजारावर जाऊन पोहचला आहे.केवळ दोन महिन्यात कोरोनाने भारतभर हातपाय पसरलेले आहेत.भविष्य भितीदायक आहे.याला कारण काय आणि यावर उपाय काय याचा गांभीर्याने विचार करण्याची ही वेळ आहे.त्याअगोदर…

भारतातील स्त्रिया सुरक्षित आहेत का ?

भारत पुरुषसत्ताक देश असला तरी हिंदुस्थानाने इथल्या स्त्रियांना “मनुस्मृती” प्रमाणे अतिशय घृणास्पद वागणूक दिली आहे,पूर्वीपासून बालविवाह,केशवपन,सती प्रथा,कावळा शिवला,बुरखा,देवदासी अशा हिडीस प्रथा लादून स्त्रियांच्या चारित्र्याचे मूल्य-मापन करण्याचा ठेका जणू इथल्या व्यवस्थेनेच…

मुंबईवर जलात्कार….. सुकृत खांडेकर

दोन जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे जनजीवन अस्ताव्यस्त झाले. मुंबापुरीची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी उपनगरी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने लाखो मुंबईकर आपल्या कामावर पोचू शकले नाहीत.…