महिला असुरक्षितता – एक गंभीर प्रश्न…
– सध्याच्या विज्ञान युगातही देशात महिलांच्या असुरक्षितेविषयी गंभीर प्रश्न ‘ जैसे थे ‘ आहेत. २१ व्या शतकात महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असताना असे लाच्छांनास्पद प्रकार का घडतात आणि आम्ही…
– सध्याच्या विज्ञान युगातही देशात महिलांच्या असुरक्षितेविषयी गंभीर प्रश्न ‘ जैसे थे ‘ आहेत. २१ व्या शतकात महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असताना असे लाच्छांनास्पद प्रकार का घडतात आणि आम्ही…
देशाला महासत्ता बनवण्याच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन तरुणाई झटून काम करतेय.पण देशाला लागलेली भ्रष्टाचाराची किड हा यातला मोठा अडसर ठरतो आहे.बाळा दुकानात जाऊन ५ रुपयांची कोथिंबीर घेऊन ये आणि २ रुपये…
महाराष्ट्रात सरकारने नियंत्रण आणायलाच हवे! पत्रकारितेला वेश्या बनवले जात आहे. हे विधान धाडसी असले तरी ते आजचे भीषण वास्तव आहे. एकीकडे राजकीय तालावर चालणाऱ्या सोशलमिडियावर अनेक प्रसारमाध्यमांनी ताल धरलेला दिसतोय…
आज सगळीकडे कोरोनाचे भय आहे. जीवाची शाश्वती नाही. पण जीव काही केवळ कोरोनामुळे जात नाही, भुकेनेही जाऊ शकतो. अपुरी वैद्यकीय व्यवस्था आणि त्यामुळे वाढता वाढता वाढत जाणारे लॉकडाऊन यात अनेकांचे…
आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत महेश्वर भिकाजी तेटांबे लिखित आणि दिग्दर्शित अर्थ स्वार्थ या सामाजिक लघु चित्रपटास चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ आणि ११वा दादासाहेब फाळके गोल्डन कँमेरा २०१९ आणि NIFF पुरस्कृत…
पर्यावरणाविषयी सद्या मी एक चांगले पुस्तक वाचतो आहे.Envoironmentalism असे या पुस्तकाचे नाव आहे.पर्यावरणवाद असे आपण या पुस्तकाच्या शिर्षकाचे वर्णन करुया.हे पुस्तक रामचंद्र गुहा यांनी लिहिले आहे. त्यांचे नाव वाचुन काहींच्या…
हे विश्व एका अज्ञात शक्तीचा सुक्ष्मातिसुक्ष्म भाग आहे.अणु मधील एखाद्या सुक्ष्मातिसुक्ष्म कणा ईतका.त्या अज्ञात शक्तीचे आपले विश्व हे प्रकट रुप आहे.ही अज्ञात शक्ती म्हणजे नेमके काय हे कोणीही सांगु शकत…
आज पहाटे फोन खणखणला आणि समोरून दुःखद व धीर गंभीर आवाज आला गणपत मोहिते (मामा) गेले.थोडा वेळ कळेनाच की आपण काय ऐकतोय ते विक्ष्वास बसला नाही म्हणून पुन्हा फोन केला…
सद्या भारताचे आणि चीनचे संबंध बिघडलेले आहेत.चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग यांनी थेट युद्धाची भाषा केलेली आहे.लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर खडाखडी चालु आहे.चीनने नियंत्रण रेषवरुन वाद उकरुन काढला आहे.चीनी राजकारणाचे जाणकार…
सध्या भारताला शेजारी कोणी मित्रराष्ट्र राहिला नाही असे दिसते.पाकिस्तान आणि चीन हयांना भारताचे जन्मजात वैरी मानण्यात येते.ते आपले मित्र बनावेत म्हणुन कोणी बोलले तर मोठा राष्ट्रद्रोह समजण्यात येतो.लालकृष्ण अडवाणीनी महमंद…