भारतातील स्त्रिया सुरक्षित आहेत का ?
भारत पुरुषसत्ताक देश असला तरी हिंदुस्थानाने इथल्या स्त्रियांना “मनुस्मृती” प्रमाणे अतिशय घृणास्पद वागणूक दिली आहे,पूर्वीपासून बालविवाह,केशवपन,सती प्रथा,कावळा शिवला,बुरखा,देवदासी अशा हिडीस प्रथा लादून स्त्रियांच्या चारित्र्याचे मूल्य-मापन करण्याचा ठेका जणू इथल्या व्यवस्थेनेच…
