Category: मनोरंजन

भारतातील स्त्रिया सुरक्षित आहेत का ?

भारत पुरुषसत्ताक देश असला तरी हिंदुस्थानाने इथल्या स्त्रियांना “मनुस्मृती” प्रमाणे अतिशय घृणास्पद वागणूक दिली आहे,पूर्वीपासून बालविवाह,केशवपन,सती प्रथा,कावळा शिवला,बुरखा,देवदासी अशा हिडीस प्रथा लादून स्त्रियांच्या चारित्र्याचे मूल्य-मापन करण्याचा ठेका जणू इथल्या व्यवस्थेनेच…

मुंबईवर जलात्कार….. सुकृत खांडेकर

दोन जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे जनजीवन अस्ताव्यस्त झाले. मुंबापुरीची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी उपनगरी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने लाखो मुंबईकर आपल्या कामावर पोचू शकले नाहीत.…