ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका अटळ ?
आरक्षणा संदर्भात निश्चित केलेले त्रिस्तरीय निकष (ट्रिपल टेस्ट) पाळावेच लागतील, असे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वपक्षीयांनी जरी निवडणुका आरक्षणाशिवाय घेणार नाही असं…
