Category: वसई विरार

कोरोनाविरुद्धच्या युद्धात आमदारांचे रक्ताचेही योगदान – आमदार क्षितीज ठाकूर यांनी केलं रक्तदान

प्रतिनिधी कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या देशव्यापी लढाईत सगळेच जण आपापलं योगदान देत आहेत. देशातील वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करत पुढे रक्ताचा तुटवडा भासणार आहे. ही गरज लक्षात घेत नालासोपाऱ्याचे बहुजन विकास आघाडीचे…

वसई-विरार महापालिकेकडून विरार-पूर्व ड़ी मार्ट परिसरातील नालेसफाईला सुरुवात!

विरार : मागील वर्षी नालेसफाईत केलेली कुचराई आणि बेसुमार झालेली अतिक्रमणे यामुळे वसई-विरार शहर पाण्याखाली गेले होते. परिणामी वसई-विरार महापालिकेवर मोठी नामुश्की ओढवली होती. गतवर्षीची पुनरावृत्ती या वर्षी होऊ नये…

लॉक डाऊन ची उडवली खिल्ली ?

सध्या संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातही त्याचप्रमाणे आपल्या पालघर जिल्ह्यातही कोविड १९ या संसर्गजन्य रोगाच्या महामारीमुळे लॉक डाऊन चालू आहे. अशावेळी आपला पालघर जिल्हा हा रेड झोन मध्ये असून सुद्धा केंद्र व…

बहुजन महापार्टी तर्फे गरीब व गरजूंना मदतीचा हात!

वसई (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाउन घोषित केल्यामुळे असंख्य कामगारांची वाताहत होऊ लागली.दररोजच्या कामातून मिळणाऱ्या पैशावर उपजीविका भागविण्यासाठी दैना होऊ लागली त्यांच्या उपासमारीची वेळ आली असताना बहुजन महापार्टीने हजारो…

मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वसई बनले कोरोना ‘हॉटस्पॉट’

कर्मचाऱ्यांची कामाच्या ठिकाणी निवास व्यवस्था करण्याच्या मागणीला जोर (विरार)- संपूर्ण राज्यामध्येकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.वसई विरार मध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरवात झाली आहे.वसई-विरार शहरात वाढत असलेले कोरोनाचे…

धक्कादायक ! स्मशानभूमीतील कचरा घरांशेजारी ?

कोळीवाडा येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात ? प्रतिनिधी वसई : वसई-कोळीवाडा येथील स्मशानभूमीतील कचरा काही समाजकंटक येथील काही घरांच्या मागे आणून टाक़त असल्याचे उघड झाले आहे. समाजकंटकांच्या या हरकतींमुळे येथील गरीब…

वसई तालुका जिल्हा परिषद शिक्षकांकडून अन्न धान्याचे किट वाटप !

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भावमुळे जगावर संकट आले आहे.त्यातच भारतामध्ये हा संसर्ग वाढल्याने भारत देश लॉक डाउन करण्यात आला.कामधंदे पूर्णपणे ठप्प झाल्याने हातावर पोट असणारे कामगार शेतमजूर बेरोजगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली.…

‘इनाया वॉटर प्लांट’ बंद केल्याने कय्युम शेखला राग ; तक्रार केल्याच्या संशयातून ग्राहकांना पाठवले सामाजिक कार्यकर्ते तसनीफ़ नूर शेख यांच्या घरी ?

प्रतिनिधी वसई : वसई-कोळीवाडा येथील विनापरवाना ‘इनाया वॉटर प्लांट’मध्ये सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले जात नसल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन; वसई-विरार महापालिकेने हा प्लांट बंद करण्याचे आदेश कय्युम शेख…

जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर ह्यांचे मार्फत वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खाजगी दवाखाने तपासणीसाठी पथक गठीत करण्याची मागणी – तसनीफ शेख

वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी दवाखाने सुरू ठेवण्याबाबत मा. जिल्हाधिकारी, पालघर ह्यांनी वेळोवेळी निर्देश दिले आहेत. तरीही महापालिका क्षेत्रातील बहुतांश खाजगी हॉस्पीटल बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. महापालिकेमार्फत प्रभाग…

शासनातर्फे निकृष्ट दर्जाची खिचडी ? :- मिलिंद खानोलकर

करोना व्हायरस सारख्या महामारी च्या परिस्थितीत नागरिकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहीचविण्याचा दृष्टीने सरकार जनतेच्या प्रति अत्यंत संवेदनशील असली तरी काही मनमानी अधिकाऱ्यांच्या गैरकरभरामुळे त्यासुविधा गरीब जनता शासनाला दोष देण्याऐवजी दुसरे काहीच…