कोरोनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मगरगठ्ठ प्रशासन व्यवस्था आणि संधीसाधू लोकप्रतिनिधी;यांचा मानवतेला काळिमा फासणारा खरा चेहरा समोर येतोय ?
प्रशासनातील काही अधिकारी या गंभीर परिस्थितीमध्ये माणुसकीला विसरलेले आहेत… रेशनिंग दुकानदारांकडुन लोकांना त्यांच्या हक्काचे पुर्ण धान्य मिळत नाही.. रास्तभाव दुकानदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्यातील संबंध लपलेले नाही…आणि त्यामुळे भीतीपोटी…
