नळजोडण्या चे राजकारण
वसई वसई-विरार शहर महापालिकेने या वर्षाच्या सुरुवातीपासून नव्याने नळजोडण्या देण्यास सुरुवात केली असली तरी नळजोडण्या देताना पक्षपात व राजकारण होत असल्याचा आरोप होत आहे. आजवर पालिकेने एकूण किती नवीन नळ…
वसई वसई-विरार शहर महापालिकेने या वर्षाच्या सुरुवातीपासून नव्याने नळजोडण्या देण्यास सुरुवात केली असली तरी नळजोडण्या देताना पक्षपात व राजकारण होत असल्याचा आरोप होत आहे. आजवर पालिकेने एकूण किती नवीन नळ…
वसई विरार शहरात पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे तीन दिवस जनजीवन विस्कळीत झाल्याबद्दल , तसेच काही ठिकाणी चार दिवस निचऱ्या अभावी पाणी साचून राहिल्याबद्दल महापालिका प्रशासनाला धारेवर धरत, पालघरचे खासदार राजेंद्र गावित…
वसई(प्रतिनिधी)-वसई पश्चिमेकडील सनसिटी येथे अडीच एकर जमनीवरील प्रस्थावित सर्वधर्मीय दफनभूमीच्या मुद्द्यावरमी वसई अभियानाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.वसई विरार पालिकेने या कामासाठी आजपर्यंत ११ करोड रुपये खर्च केले आहेत.नियमबाह्य पध्दतीने अशा…
नालासोपारामधील कारगीलनगर आणि विरारमधील सपारक बाग येथे सरकारी जमिनीवर अतिक्रमण बेकायदा उभ्या राहिलेल्या इमारती नियमित करण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. इमारती नियमित करण्यासाठी काही रहिवाशांनी केलेले अर्ज फेटाळण्यात आल्याची…
विरार : (प्रतिनिधी) : विरारमधील उर्द्ु शाळेला भेडसावत असलेल्या समस्यांसंदर्भात मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांना विरार येथील उर्दु शाळेकडून वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता. अखेर महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे…
वसई : (प्रतिनिधी) : ठेकेदाराच्या निष्काळजी आणि उदासिन धोरणामुळे कामण येथील पिराच्या तलावाचे काम रखडले आहे. सन 2015 सालापासून पिराच्या तलावाचे काम रखडले असल्याने स्थानिक नगरसेवीका प्रिती दिनेश म्हात्रे यांनी…
प्रतिनिधी : दि. ५ जूलै २०१९ रोजी निर्मळ गावातील निर्मळ विदयालय निर्मळ या शाळेत गरजू गरीब विदयार्थी वर्गास वहया वाटप करण्यात आल्या. बहुजन विकास आघाडी चे युवा कार्यकर्ते श्री. परेश…
पारोळ : वसईत खत टंचाई निर्माण झाली असून पडणाऱ्या पावसात भातरोपांची वाढ होण्यासाठी खताची मात्रा देणे आवश्यक असते. पण खताचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून खत लवकर…
पारोळ : तामिळनाडूतील नागपट्टीणम येथे वेलंकनी मातेच्या २९ आॅगस्ट ते ९ सप्टेंबर या दरम्यान होणाऱ्या उत्सवाला जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची लवकरच घोषणा केली जाणार असल्याने या यात्रेसाठी जाणाºया हजारो भाविकांना दिलासा…
वसई : २६/११ च्या मुंबई हल्ल्यात दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या भीषण हल्ल्यातून नशिबाने वाचलेले पास्टर डॉ. थॉमस उलेदर आणि त्यांची दोन मुले भीषण अपघाताचे बुधवारी बळी ठरले.वसई…