Category: वसई विरार

२९ गावे वगळणे बाबत सरकारचे प्रतिज्ञापत्र वसईकरांच्या अपेक्षा व वास्तव

४ नगरपरिषदा सह ५३ गावे मिळून व वि श महापालिकेची स्थापना झाली.गावांच्या समावेशाच्या विरोधात वसईकरांचे तीव्र आंदोलन झाले.त्याची दखल घेत तत्कालीन सरकारने३१मे२०११ रोजी २९ गावे वगळण्याचा निर्णय घेतला. या करिता…