विरार (पुर्व )येथील मनवेलपाडा तलावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा या मागणीसाठी संविधान कृती समितीच्या पाठपुराव्याला यश….
मा. पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण साहेब यांनी तात्काळ संविधान कृती समितीची मागणी पूर्ण करण्याचे दिले आदेश. आज १६ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे झालेल्या…
