Month: July 2021

राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत

मुंबई दि २५: कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे…

सामाजिक बांधिलकी जपून खासदार श्री राजेंद्र गावित यांनी आपला वाढदिवस साजरा केला

वृक्षारोपण ,वृद्धाश्रमात जेष्ठ नागरिकांचे सोबत केक कापून व विधवा आदिवासीं महीलाना धान्य वाटप करून खासदार श्री राजेंद्र गावित साहेब यांनी आपला वाढदिवस साजरा केला पालघर 24 जुलै :आज खासदार श्री…

01 ऑगस्ट 2021 रोजी वसई न्यायायलयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन

पालघर दि. 20 :- वसई न्यायालयात दिनांक 01 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये दिवाणी स्वरुपाची, तडजोडीस पात्र फौजदारी स्वरुपाची, वैवाहिक स्वरुपाची,…

आपले सरकार पोर्टलवरील तक्रारींसंदर्भात कारवाई न केल्याबद्दल अधिकाऱ्यांची चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी- अनिल भोवड

पालघर(प्रतिनिधी) :पालघर जिल्ह्यात अत्यंत अंदाधुंदपणे भ्रष्टाचार चालू असून सदर बाबत सातत्याने तक्रारी करून ही प्रशासनाकडून उचित कारवाई केली जात नसल्याबद्दल व भ्रष्टाचार करीत असल्याबद्दल सखोल निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून…

वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग समिती एफ मध्ये अंदाधुंद अनधिकृत बांधकामे; मंत्रालयापर्यंत लाच

प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती एफ मध्ये अनधिकृत कामे अशा प्रकारे वाढली आहेत की, जसं एका झाडापासून सम्पूर्ण जंगल. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे व हातमिळवणी करून विकासक मात्र…

प्रभाग समिती जी हद्दीत अनधिकृत बांधकामांचा धुमाकूळ प्रती चौरस फूट २०० रुपये वसुली जोरात!

वसई (प्रतिनिधी) : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग समिती जी हद्दीत अनधिकृत बांधकामे धुमधडाक्यात चालू आहेत. सदर अनधिकृत बांधकामांमा अर्थातच अधिकाऱ्यांचे संरक्षण लाभलेले आहे. २०० प्रती फूट प्रमाणे वसुली…

कोविड-१९ लसीकरण मोहिमेत पालिकेला अपयश ?- तसनिफ नूर शेख

आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांचे निलंबन करा! वसई भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ़ नूर शेख यांची मागणी प्रतिनिधी विरार- २५ लाख लोकसंख्या असलेल्या वसई-विरार महापालिका क्षेत्रात आतापर्यंत केवळ तीन लाख…

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परिसराची पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली पाहणी!

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासन सहकार्य करेल–पालकमंत्री दादाजी भुसे पालघर दि 20 : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात तसेच पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे ह्या पावसामध्ये…

बकरी ईद ला नमाज पढण्यासाठी 50 जणांना परवानगी देण्याची मागणी ;केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुख्यमंत्र्यांना पत्र देणार

मुंबई दि. 19 – बकरी ईद च्या पवित्र उत्सव दिनी मुस्लिम समाजाला मास्क आणि सोशल डिस्टन्स चे नियम पाळून 50 जणांना मस्जिद मध्ये नमाज पढण्याची परवानगी द्यावी या मागणी सह…

You missed