वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांच्यावर कारवाईकरिता आदिवासी एकता परिषदेने दिलेल्या तक्रारीवर कारवाई नाही
वसई (प्रतिनिधी) :आदिवासी एकता परिषदेने पालघर जिल्हाधिकाऱ्यांना दि. ८.३.२०२१ रोजी दिलेल्या निवेदनावर कोणतीही कारवाई न झाल्याबद्दल आदिवासी एकता परिषदेने नाराजी व्यक्त केली आहे.आदिवासी एकता परिषदेने दि. ८.३.२०२१ रोजी पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या…
