तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात झालेल्या हानीची शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई व पंचनामे करण्याची वसई विरार जिल्हा युवक काँग्रेसची मागणी.
वसई (प्रतिनिधी) . गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या किनारपट्टी भागात तौक्ते चक्रीवादळाने थैमान घातले असून पालघर जिल्ह्यात हाहाकार उडवला आहे. वसई तालुक्यात वादळा मूळे तीन जणांचा मृत्यू , ३४ घरे व…
