मुंबई एक स्वप्ननगरी…
ये मुंबई मेरी जान असं प्रत्येक मुंबईकर अभिमानाने म्हणतो.मुंबई एक स्वप्ननगरी आहे.या स्वप्न नगरीत सारेच आपलं नशीब आजमावण्यासाठी आले.इथल्या प्रत्येकाने या स्वप्न नगरीचा विकास केला.आणि याच बरोबर स्वतःचा ही विकास…
ये मुंबई मेरी जान असं प्रत्येक मुंबईकर अभिमानाने म्हणतो.मुंबई एक स्वप्ननगरी आहे.या स्वप्न नगरीत सारेच आपलं नशीब आजमावण्यासाठी आले.इथल्या प्रत्येकाने या स्वप्न नगरीचा विकास केला.आणि याच बरोबर स्वतःचा ही विकास…
वसई (प्रतिनिधी)-आज आपण विचार केला तर, मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात, २५० रुपये रोजंदारीवर काम करत असलेला कंत्राटी सफाई कामगार, कायम स्वरुपी कामगार असलेल्या कामगारान सोबत, खांद्या ला खांद्या लावून कसलाच…
Yuvashakti express download Issue 16 Yuvashakti express download Issue 16
मुंबई : मुंबईत 30 सप्टेंबरपर्यंत कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरुन भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.मुंबईतील 144 कलम हे कोरोना…
शनिवार दिनांक १९/०९/२०२० रोजी किल्ला बंदर येथील अनाथ आश्रम मधे भाजपा तर्फे मुलांना वह्या, पेन, मास्क व चॉकलेट वाटप करून भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महाराष्ट्र…
नालासोपारा(प्रतिनिधी)-नालासोपारा पूर्वेकडील आचोळे येथील एका नवीन शर्थीच्या जागेवर अनधिकृत बांधकाम प्रकरणी वसई तहसीलदारांनी प्रांताला कारवाईचे आदेश जारी करत निष्कत्मक कारवाई करून सदर जागा शासन जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.विशेष म्हणजे…
महाराष्ट्रातील जाहिरातमुक्त आणि पूर्णत: निशुल्क असलेले एकमेव डिजिटल शैक्षणिक दैनिक रयतेचा वाली या आगळयावेगळ्या मांडणीच्या वृत्तपत्राने वर्षभरात एकूण ३१० अंक प्रसिद्ध करून शिक्षण क्षेत्रातील आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविला आहे.…
वसई (प्रतिनिधी)- वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन व आणीबाणी सेवा अंतर्गत मुख्य अग्निशमन केंद्र आचोळे तसेच इतर ५ उप अग्निशमन केंद्र, २२६ मनुष्यबळ व ३१ अग्निशमन वाहने सहित २४×७ कालावधीत…
पालघर दि 18 : मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेची राज्यात सुरवात झाली असून प्रशासना कडून ही मोहीम यशस्वीपणे राबवण्या साठी आपले पूर्ण…
वसई (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांप्रती संवेदनशील मनाचे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी सदैव कटीबद्ध असलेले, विद्यार्थी हिताचे शैक्षणिक व सहशालेय उपक्रम अभिनव पद्धतीने राबवणा-यावसईतील विद्या नाईक यांची‘अग्निपंख फाऊंडेशन’तर्फेकोकण विभागीय समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली…