मृत पत्नीच्या बाराव्याला तिची आठवण चिरंतर ठेवण्यासाठी त्याने वाटली 300 आंब्याची कलमे, जुनाट ॠढी परंपरांना छेद देत निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार !
वसई,(मनिष म्हात्रे) : अवघ्या 40 व्या वर्षी पत्नीचे अल्पशा आजाराने निधन झाल्यावर त्या धक्क्यातून सावरत तीच्या बाराव्याला भेटवस्तू म्हणून 300 आंब्याची कलमे वाटत निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न वसईत करण्यात आला…
