निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन उद्धवस्त
निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी दुपारी ११ ते ०३ या कालावधीत अक्षरशः थैमान घातले आहे .वाऱ्याच्या तुफान वेग व जोरदार पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली .कौलारू घरांची सर्वत्र छते ,पत्रे ,…
निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी दुपारी ११ ते ०३ या कालावधीत अक्षरशः थैमान घातले आहे .वाऱ्याच्या तुफान वेग व जोरदार पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली .कौलारू घरांची सर्वत्र छते ,पत्रे ,…
सध्या पालघर जिल्ह्यातील वसई विरार क्षेत्रात कोरोना चां प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.. अशावेळी ही परिस्थिती वसई विरार शहर महानगरपालिका च्या नियंत्रणाबाहेर जात आहे.. जसे विरार…
…तर आयुक्तांविरोधात ‘क्रिमिनल प्रोसिडिंग’ दाखल होण्याची शक्यता ? विरार (प्रतिनिधी) :वसई-विरार महापालिका मुख्यालयाशेजारी असलेल्या तब्बल ३० वर्षे जुन्या दुकानांवर आयुक्त
यंदा पावसाळा लवकर सुरू होणार असून मुसळधार पाऊस आपल्या महाराष्ट्रात येणार असून त्याचा जोरदार तडाखा पच्छिम किनार पट्टीवरील गाव – शहरांना बसणार आहे. त्यातलाच एक भाग हा पालघर जिल्ह्यातील वसई…
त्यात सर्व प्रकारच्या माध्यमकर्मींचा समावेश असावा हे महत्त्वाचे! मुंबईत ५३मिडियाकर्मी बाधित निघाले तेव्हाच एनयुजे महाराष्ट्र ने एक विडियो जारी करून एक कोटीचे संरक्षण विमा कवच सरकारकडे मागितले होते.अगदी कोरोना टाळेबंदीच्या…
विरार : वसई-विरार महापालिकेत सफाई कामगार म्हणून भरती केले गेलेले तब्बल ४७० कामगार हे सफाई कामगार म्हणून काम करतच नव्हते; अशी माहिती देत आयुक्त गंगाथरन डी. यांनी पालिकेतील सर्वात मोठा…
आज पहाटे फोन खणखणला आणि समोरून दुःखद व धीर गंभीर आवाज आला गणपत मोहिते (मामा) गेले.थोडा वेळ कळेनाच की आपण काय ऐकतोय ते विक्ष्वास बसला नाही म्हणून पुन्हा फोन केला…
पालघर : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 4 जुन 2020 पर्यंत महाराष्ट्र पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका असल्या कारणास्तव मच्छिमार बांधवांनी सदरच्या काळात समुद्रात जाऊ नये, ज्या बोटी समुद्रात गेलेल्या आहेत त्यानी…
विरार – लॉकडाउन काळात कोणत्याही परिस्थितीत कामगारांना सेवेतून कपात न करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.परंतु या आदेशाला केराची टोपली दाखवत आयुक्त गंगाधरण डी. हे ‘हम बोले सो कायदा’ प्रमाणे…
** पालघर दि.१ /6/2020 ; मा.खासदार राजेंद्रजी गावित साहेब यांच्या अध्यक्षते खाली जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी जिल्ह्याचा संपूर्ण सुष्म आर्थिक विकास,आदिवासीजनजाती विभाग तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या…