मद्यपी समाजकंटकांनी केली नाळे गावातील विहीर दूषित प्रशासनाने घेतली बघ्याची भूमिका, ग्रामस्थ संतप्त ?
वसई /वार्ताहर: नाळे डिसिल्वा नगर येथील प्यायच्या पाण्याच्या विहिरीत कचराकुंड्या टाकून मद्यपी समाजकंटकांनी पाणी दूषित केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महापालिका आणि पोलिस प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले…
