आज नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष झालेत..
जेव्हा सारिपाटावरच्या सगळ्या सोंगट्या फिट्ट् बसतात… आज नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष झालेत.. हे तेच नाना पटोले आहेत ज्यांनी शेतकरी प्रश्नांवर मोदी सरकार संवेदनशील नाही म्हणून खासदारीचा राजिनामा मोदींच्या तोंडावर फेकुन…
