Author: Rubina Mulla

दहीकाला उत्सवाचे बक्षीस देणार पूरग्रस्तांना! नालासोपारा-निळेगाव येथील गावदेवी गोविंदा पथकाचा संकल्प…

प्रतिनिधी विरार, दि. 12 – या वर्षी झालेल्या मुसळधार वृष्टीत कोल्हापूर, सांगलीसह कोकण परिसर उद्ध्वस्त झाला आहे. या ठिकाणी आलेल्या…

जिल्हयात उदभवलेल्या पुरपरिस्थीतीचे पंचनामे 15 ऑगस्ट पुर्वी करावे!

पालघर : जिल्हयात उदभवलेल्या पुरपरिस्थीतीचे पंचनामे 15 ऑगस्ट पुर्वी करावे , पुरपरिस्थीती निर्माण झालेल्या भागात औषधांचा तसेच जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा…

बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळाची पूरग्रस्त नागरिकांना एक लाखाची मदत

प्रतिनिधी विरार : या वर्षी झालेल्या मुसळधार वृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक भाग पुरात वेढले गेले. या पुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले…

काॅटनकिंग तर्फे जनसहयोगाचे आवाहन

आस्मानी संकट महाराष्ट्रतल्या काही जिल्ह्यात कोसळले. त्यासाठी संवेदनशील जनतेला काहीतरी मदत स्वत: तर्फे गरजु पर्यंत पोहचवण्याची ईच्छा आहे पण मार्ग…

चला मदतीचा हात, देवूया खंबीर साथ :- शमशुद्दीन खान

सध्या महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असून कोल्हापूर, सांगली आणि सातरा येथे भयानक पूरस्थिती उद्भवली आहे. या पूरस्थितीमूळे तिथल्या स्थानिक नागरिकांचे…

जाहिरातबाजी करण्यापेक्षा प्रमाणिकपणे पुरस्थितीतील नागरिकांना मदत करा :- शमशुद्दीन खान

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला मागच्या काही दिवसांपासून पुराने वेढा घातला आहे. एनडीआरएफचे जवान दोन्ही जिल्ह्यातील पुरग्रस्तांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे…

सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी अनूभवी कायदेतज्ञांद्वारे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दिनांक.१०/०८/२०१९ रोजी

पालघरःसोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अनूभवी विधीतज्ञांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात उपयोगी ठरणाऱ्या गोष्टी…

गुन्ह्यावर प्रभावी प्रतिबंध करण्याकरिता पोलीस आयुक्तालय सुरु करा :- शमशुद्दीन खान

मिरा-भायन्दर, वसई, तालुका व पालघर तालुका  या क्षेत्रामध्ये नागरी वसाहती, गृह संकुले, सोसायट्या यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यापरिसरात लहान मोठ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात असून कंपन्यायांमध्ये एकत्रित काम करणारे कामगार,राजकीय पक्ष/कार्यकर्ते अनेक कामगार संघटना अस्तित्वात असून गुन्ह्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या परिसरासाठी पोलीस आयुक्तालय बनविल्यास गुन्ह्याशी संबांधित प्रकरणामध्ये कमी…

ग्रामीण भागातील मोबाईल सेवा नॉट रिचेबल माजी खासदार बळीराम जाधव यांनी घेतली तहसिलदारांची भेट…

वसई : (प्रतिनिधी) : यंदाच्या अतिवृष्टीत वसई पूर्वेतील ग्रामीण भाग पुराखाली गेला आहे. सध्या येथील जनजीवन पुर्वपदावर येत असले तरी…

ही जनतेची सरकार नसून नालायक लोकांची सरकार आहे :- शमशुद्दीन खान

राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री जयकुमार रावल यांनी पुरस्थिती असलेल्या क्षेत्रातील नागरिकांची चेष्ठा करणारे असे शासन निर्णय पारित…