मिठ चौकी येथील उड्डाणपूलास विश्वरत्न,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे व लवकरच वाहतुकीस मार्ग खुला करावा.
मुंबई :- मिठ चौकी लिंक रोड मालाड (प) मुंबई येथील उड्डाणपूल ( ब्रीज ) नागरिकांसाठी लवकरात लवकर वाहतुकीस खुला करण्यात यावा.मालाड मालवणी येथील वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे.…
