जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यापर्यंत विविध योजनेचा लाभ पोहोचविणार – पालकमंत्री रवींद्र चव्हाण
पालघर दि. 3 : शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यापर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणार असल्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री ( सार्वजनिक उपक्रम वगळून ) अन्न,नागरी पुरवठा आणि…
