भाजप ने मिरा भाईंदर च्या नागरिकांशी खोटं बोलून अक्षम्य पाप केलं आहे! – मिरा भाईंदर काँग्रेस चा घणाघाती आरोप
मिरा भाईंदर शहरात गेले कित्येक आठवडे पाण्याची समस्या भेडसावत असताना, शहरातील विरोधी पक्ष काँग्रेस च्या नेत्यांनी भाजप वर खोट्या राजकारणाचा आरोप केला आहे. गेले आठवडा भर शहरात पाण्याची समस्या भेडसावत…
